Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सराईत गुन्हेगार अश्रफ उर्फ अडर्‍याचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

रत्नागिरी:रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार अश्रफ उर्फ अडर्‍या महमूद शेखचा उपचा दरम्यान रविवारी सकाळी 6.20 वा. जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा

सैतवडे गावाचा विकास ही माझी जबाबदारी:- पालकमंत्री ना.उदय सामंत

सैतवडे गावाच्या विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर रत्नागिरी: तालुक्यातील सैतवडे गावाच्या विकास कामांसाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी २ कोटी रुपयांचा

आंबा घाटातील अपघात प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गॅस टँकर दारू पिऊन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मैला गाळ व्यवस्थापनावर नाचणे ग्रामपंचायतीचे यशस्वी नियोजन

रत्नागिरी:तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतीने तयार केलेला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श आहे, असे मत राज्यस्तरीय तपासणी पथकाचे प्रमुख सचिन जाधव

43 हजार सभासदांच्या सहभागातून साकारले स्वरूपानंद पतसंस्थेचे यश : अँड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी :33 वर्ष अखंड प्रगतीची वाटचाल करणाऱ्या स्वरूपानंद पत संस्थेचे यश हे व्यापक जनाधारात सामावले ले आहे. 300 सभासद ते

शिरगांव ग्रामपंचायतच्या विविध विकासकामाचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

शिरगांवच्या विकास कामांसाठी तब्बल १७ कोटीच्या निधीला मंजुरी रत्नागिरी: तालुक्यातील शिरगांव ग्रामपंचायतच्या विकासकामासाठी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडून तब्बल १७ कोटीचा

गणपतीपुळे बसस्थानकाची मोठी दुरावस्था

बसस्थानकावरचे पत्रे फुटून पावसाचे पाणी वाहतूक नियंत्रक कक्षात रत्नागिरी :रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे

कोकणचे पहिले आयर्नमॅन डॉ. गणपत्ये यांचा आज जंगी मिरवणूकीसह सत्कार

चिपळूण : कोकणचे पहिले आयर्नमॅन व चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये कझाकिस्तानमधून उद्या रविवार दि. ९ जुलै रोजी

आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे: पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी: अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही.तथापि तो पडणार नाही असे नाही.संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये

जखमी दोन कासव उपचारानंतर पुन्हा समुद्रात सोडली

रत्नागिरी :जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन कासवांना वनविभागानेशुक्रवारी रत्नागिरीच्या समुद्रात जीवदान दिले आहे. यातील एक कासव हे जवळपास 40 वर्षांच आहे.

error: Content is protected !!