Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

विक्रम ठेव योजनेत विक्रमी ठेवी ; ६ कोटी ९० लाखांचे ठेव संकलन – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने चांद्रयान – 3 च्या यशस्वी उपक्रमाचे औचित्य साधत विक्रम ठेव योजना केवळ ६ दिवसासाठी राबवली. चांद्रयानाच

एकता दिव्यांग ग्रुपतर्फे दिव्यांग बंधू -भगिनीनी दिले निवेदन

जिल्हा दिव्यांग एकता ग्रुपतर्फे जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना निवेदन रत्नागिरी : शासनाच्या ५ टक्के दिव्यांग निधीतून २०१८ पासून शिल्लक राहिलेल्या स्वयंचलित तीन

शिर्के प्रशालेच्या स्काऊट गाईड विभागातर्फे ‘सेहत की राखी ‘ उपक्रमाचे आयोजन

तंबाखूसह व्यसनमूक्त जिल्ह्यासाठी पालकमंत्री ,जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना बांधणार ‘सेहत की राखी ‘ रत्नागिरी :जिल्हा भारत स्काऊट गाईड व रा

डंपरला धडक देत अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- बेदरकारपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या डंपरला धडक देत अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

जिल्हापरिषदच्या शाळेचे वीज बील शासन निर्णयाप्रमाणे आकारण्यासाठी फैयाज मुकादम यांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी : शासनाने जिल्हापरिषद शाळांचे वीज बील व्यावसायिक न आकारता घरघुती दराने आकारावे असा निर्णय केला असून अद्याप अंमलबजावणी होत

कोकणातील संस्कृती आणि साहित्य चळवळ समाजमन समृद्ध करणारे : जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये

मालगुंड येथे मनामनातील श्रावणसरी कार्यक्रमात कवितांचा पाऊस रत्नागिरी : समाजात सगळीकडे नकारात्मकता आणि अरसिकता वाढलेली असताना कोकणात मात्र संस्कृती आणि

खंडाळा येथील दुचाकीमधील बॅटर्‍यांची चोरी

रत्नागिरी :गॅरेजच्या बाहेर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दुचाकीमधील पेट्रोल, बॅटरी व फॉग लॅम्प काढून घेण्याची घटना खंडाळा सुर्वेनगर (ता. रत्नागिरी) येथे

रत्नागिरीत २५ कोटी तर सिंधुदुर्गात ३४ कोटी रुपये वीजबिल थकीत

रत्नागिरी:- जिल्ह्यात ९७ हजार ९६५ ग्राहकांकडे २५ कोटी रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ हजार ७७४ ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये वीजबिल

गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोरे मार्गावर ३ विशेष रेल्वेगाड्या

रत्नागिरी:- गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून कोकणासाठी तीन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे

राजापूर येथील पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी येथे स्थलांतरित करा

अल्पसंख्यांक सेनेची पालकमंत्र्यांकडे मांगणी रत्नागिरी: राजापूर येथे असलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मांगणी आज शिवसेना अल्पसंख्यांक

error: Content is protected !!