Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

३ किलोमीटरचे अंतर चालत जिल्हाधिकाऱ्यांनी कातकरी वस्तीला दिली भेट

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी डोंगर-दऱ्यांतून सुमारे ३ किलोमीटरचे अंतर चालून गुहागर तालुक्यातील गिमवीमधील दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जाऊन

जिल्ह्यात १९ आॕगस्ट पर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी:- कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता ५ ऑगस्ट २०२३ ते १९ ऑगस्ट २०२३ रोजी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस

लोकशाही दिन सोमवारी

रत्नागिरी:- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे ऑगस्ट 2023 चा लोकशाही दिन

दिल्लीतील संस्थेतर्फे डॉ. तानाजीराव चोरगे सन्मानित

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना दिल्लीतील नामवंत संस्थेचा बेस्ट चेअरमन परफॉरमन्स् अवार्ड २०२२ पुरस्काराने

मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीचा उद्या ४३ वा स्थापना दिवस; व्याख्यानमालेचे आयोजन

कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची उपस्थिती रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले शिरगाव,

मोहिनी मुरारी मयेकर कला,वाणिज्य महाविद्यालयाच्या 14 व्या वर्धापन दिनी साजरा

     महिला विकास कक्षाच्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन ,विक्री चे स्टॉल ठरले मोठे आकर्षणमार्गदर्शक प्राध्यापकांचे सर्वत्र कौतुक रत्नागिरी :येथील  मोहिनी मुरारी

संभाजी भिडे यांचा चिपळूण दौरा रद्द

चिपळूण:देशातील राष्ट्रपुरुष संतांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे हे गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये येणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्याला राजकीय

रत्नागिरी, रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी:कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला

जयगड ग्रामपंचायतीमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार

रत्नागिरी :तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावातील जागरूक ग्रामस्थ देवीदास चव्हाण यांनी केला आहे. भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता

१लाख १८ हजार ४२२ कोटींच्या परदेशी गुंतवणुकीने महाराष्ट्र देशात प्रथम

एमआयडीसीच्या पुढील वर्धापन दिनापर्यंत १० हजार कोटींचा रत्नागिरीत प्रकल्प–पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार

error: Content is protected !!