Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

एसटी बस- कंटेनर अपघात; दोघे गंभीर जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ मोरेवाडीनजीक भरधाव एस. टी. बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन दोघेही चालक गंभीर जखमी झाले

संदीप जोयशी याची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे धावपटू संदीप जोयशी याची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.संदीपने

अनोख्या धावनगरी रत्नागिरी कोकण कोस्टल मॅरेथॉनचे ७ जानेवारीला आयोजन

रत्नागिरी :पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रांची सांगड घालणाऱ्या अनोख्या अशा धावनगरी रत्नागिरी कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन येत्या ७ जानेवारीला रत्नागिरीत करण्यात

रत्नागिरी बसस्थानकासमोर रस्त्यावर भलामोठा खड्डा; वाहनचालकांच्या जीवाशी खेळ

रत्नागिरी :शहरातील रत्नागिरी बसस्थानक समोरील रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. मुख्य रस्त्यावर रहदारीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहन

बाप्पा आगमन.. कुठे गाडीतून कुठे होडीतून!

रत्नागिरी:- कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट. एरवी भाविक मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण चतुर्थीला मात्र बाप्पा भाविकांच्या

गणपतीपुळे गावाने जपलीय ‘एक गाव एक गणपती’ परंपरा

परंपरेला शेकडो वर्षांचे ऐतिहासिक महत्व रत्नागिरी :केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गणपतीपुळे गावाने ‘एक गाव

रेल्वे प्रवासात मोबाईलची चोरी

रत्नागिरी : रेल्वे प्रवासामध्ये मोबाईल चोरल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तरुणाने दाखल केलेल्या तक्रारारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची

3 आॕक्टोबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यात 18 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हे सण साजरे होणार आहेत.

मांडवी समुद्रकिनारी विसर्जनस्थळी वाहनांना मनाई

गणपती मूर्ती घेवून येणाऱ्या, वाद्यांच्या वाहनांना परवानगी रत्नागिरी : मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त व गणपती

पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम पाली येथे संपन्न

शासनाचा उपक्रम घरी पोचण्यासाठी पालकमंत्री ना.उदय सामंत पोचले पालीच्या रेशन दुकानात रत्नागिरी :राज्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी आज पालीच्या रेशन

error: Content is protected !!