Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

टी.जे. मरीन कंपनीची सांडपाणी पाईपलाईन फुटली ; मुरुगवाडा, मिरकरवाड्याला फटका

घाणेरडे , दुर्गंधीयुक्त पाणी नळातून घरात रत्नागिरी :- शहरातील मुरुगवाडा आणि मिरकरवाडा परिसरात नागरिकांच्या नळातून थेट दुर्गंधीयुक्त, दूषित आणि आरोग्यास

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर सरांना भावपूर्ण निरोप

माजी मंत्री महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या शिस्तीने आणि कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण

भाट्ये खाडी मुखाजवळ उभारणार बंधारा

रत्नागिरी: भाट्ये खाडीतील गाळाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी भाट्ये ते मांडवीदरम्यान समुद्र आणि खाडीदरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा ग्रोएन्स टाईप

रत्नागिरीच्या धनजीनाक्यात बैलांचा थरार: भररस्त्यात राडा

दुकानाची मोडतोड आणि नागरिकांची पळापळ रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या गजबजलेल्या धनजीनाका परिसरात सोमवारी दुपारी भररस्त्यात ‘दोन बैलांच्या

मान्सून पूर्व तयारी आढावा 2026कोणतीही दुर्घटना होऊ नये याची पूर्वतयारी सर्व यत्रंणांनी करावी :  जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी, :- जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी,

अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची गरुडझेप

४ व ५ मे रोजी उपस्थित राहणाचे माजी विद्यार्थ्यांना आवाहन रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव साजरा

जीवन प्राधिकरणच्या तेरा हजारनिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार

सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित रत्नागिरी :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या

सापुचेतळे येथे प्रौढावर प्राणघातक हल्ला

लांजातील तरुणावर गुन्हा दाखल रत्नागिरी:रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथील एका प्रतिष्ठित आंबा व्यापाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची

पर्यटन विकासात ‘सिंधुरत्न’ ठरली मैलाचा दगड

रत्नागिरीतील १३ हजार महिलांना मिळाला हक्काचा रोजगार रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध

महाराष्ट्र राज्याच्या 67 वा स्थापना दिनपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी शासकीय ध्वजवंदन सोहळा

रत्नागिरी,  : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री

error: Content is protected !!