Wednesday April 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : दहीहंडी पाहून घरी आलेला प्रौढ घरी बसलेला होता. अचानक त्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी तात्काळ त्याला

रत्नागिरीत हिंदू समाजाचा निषेध मोर्चा

रत्नागिरी:- हिंदू-हिंदू भाई भाई, बांग्लादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ रत्नागिरीतील हिंदू मैदानात, बांग्लादेशी, रोहिंग्या मुसलमान हटवा असे नारे देत रत्नागिरीतील जागृत हिंदू

दापोलीत फांदी डोक्यात पडून महिला जखमी

दापोली : दापोलीत सध्या वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. शहरात मच्छीमार्केटलगत मुख्य मार्गावर चालत जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या एका झाडाची

ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सेवा : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी,: रत्नागिरीमध्ये कॅशलेस हॉस्पिटल होत असून, या रुग्णालयात अकरा शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. गाव, तालुक्याच्या ठिकाणी तेथील रुग्णांसाठी आरोग्याची सेवा

रत्नागिरीत आज हिंदू गर्जना मोर्चा

रत्नागिरी : बांगलादेशात सध्या होत असलेल्या हिंदू धर्मियांवरील अत्याचार, नरसंहार आणि अलिकडे भारतात वाढलेल्या मुलींवरील अत्याचारच्या घटनांच्या निषेधार्थ रत्नागिरीत आज

आंबा बागायतदारांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी,:- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.* जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेची जिल्हा स्तरीय सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी: अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी यांची जिल्हा स्तरीय सभा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या आरोग्य मंदीर येथील हाॅल मध्ये

कोळसरे येथे तरुण मद्यपीवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील कोळसरे वरचीवाडी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जाणाऱ्या मद्यपीविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश

समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण

पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांनी आज अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील समाजकल्याणच्या वसतिगृहाला

मुलांच्या आधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक

रत्नागिरी: आधुनिक युगात संस्कार आणि आरोग्य एकमेकांना पूरक असलेले भाग आहेत. त्यामुळेच मुलांना योग्य वळण लावण्याआधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक

error: Content is protected !!