Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

अंमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणी पोलिसांची आणखी एक कारवाई

रत्नागिरी:- अंमली पदार्थ आणि विक्री प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आणखी एक कारवाई केली असून पदार्थ ताब्यात घेतले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या

राष्ट्रीय सेवा समितीच्या विध्यार्थीनी वसतिगृह निर्माण प्रकल्पाच्या 21 मे रोजी नूतन वास्तूचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा.

रत्नागिरी: रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा समिती च्या विद्यार्थिनी वसतिगृह निर्माण प्रकल्प च्या नूतन वास्तूचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा रविवार दिनांक

छत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू, त्यांना घडवणारे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचा अभिमान – ना. सामंत

रत्नागिरी :छत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू आणि त्यांना घडवणारे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय मार्गदर्शक

रत्नागिरीत बंद फ्लॅट फोडणारी टोळी जेरबंद

रत्नागिरी: शहरातील बंद फ्लॅट भरदिवसा फोडून आतील सोन्या ,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविणार्या पुण्यातील पाचजणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात शहर पोलीसांना यश

कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर सचिन वहाळकर यांची पुर्ननियुक्ती

रत्नागिरी :भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांची कोकण रेल्वे सल्लागार समितीवर पुन्हा निवड झाली असून तसे पत्र त्यांना रेल्वे कडून

रेल्वेस्थानकावरील आंबा विक्रेत्यांना दिली तंबी

दुसऱ्या दिवशी मोहीम ; कर्नाटकी विकायचा असेल तर पाटी लावा रत्नागिरी,ः कर्नाटकमधील आंबा हापूसच्या नावाखाली विक्री करणाऱ्‍यांविरोधात स्थानिक आंबा बागायतदारांची

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्याला २० वर्षांचा कारावास

रत्नागिरी :शहरातील १५ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सैफू

भांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी याला आरएचपी फाउंडेशनचा मदतीचा हात

रत्नागिरी :वरुण विश्वनाथ गोसावी (रा. भांबेड ता. लांजा) यांचा आठ महिन्यांपूर्वी झाडावरुन पडुन अपघात झाला. केबलचे काम करण्यासाठी गावी आले

नासा, इस्त्रो भेटीला गेलेल्यांपैकी एकतरी विद्यार्थी अब्दुल कलाम झाला पाहीजे :ना.उदय सामंत

रत्नागिरी:पुढील पिढी घडवायची असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहीजे. जोपर्यंत आधूनिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळत नाही, तोपर्यंत खाजगी शाळेकडील

जिल्ह्यात काजू फळपिक विकास योजनेची अंमलबजावणी

रत्नागिरी :काजूच्या सर्वंकष विकासासाठी कोकणात काजू फळपिक विकास योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर

error: Content is protected !!