Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीतील प्रभाग क्र.४ मधील रस्त्यांचा प्रश्न गंभीर

८ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास ‘रस्ता रोको’चा इशारा! रत्नागिरी: नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील खराब रस्त्यांच्या समस्येने नागरिकांचे जगणे अक्षरशः

जिल्हा परिषद अंदाजपत्रकात पाणीपुरवठा, समाजकल्याणसह बांधकाम विभागाला झुकते माप

रत्नागिरी:चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियोजनाला गती मिळाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सादर

२ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पाटबंधारे अभियंत्यासह क्लार्कला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रत्नागिरी:- कपात केलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यासह एका कनिष्ठ

महामार्ग कामाबाबत आंदोलन केल्याप्रकरणी मुन्ना देसाई, पर्शुराम कदमांसह राजेश सावंतांवर गुन्हा

निवळी तिठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन रत्नागिरी:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी तिठा येथे पुलाचे काम, सर्व्हिस रोड आणि बोगद्याच्या विविध मागण्यांसाठी जमाव

बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

दापोली : दापोली-खेड मार्गावरील वाकवली शिरशिंगेफाटा येथे बुधवारी (ता. २५) रात्री भीषण अपघात घडला. एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने

गॅस आणि पेट्रोल प्रश्नावर ग्राहक पंचायती सोबतजिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा

रत्नागिरी : सद्यस्थितीत सर्व पेट्रोल, डिझेल आणि गॅस इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने ग्राहक

एम. एन. जोशी स्कूलमध्ये अटलबिहारी वाजपेयी स्मृती सभागृहाचे नामकरण.

रत्नागिरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित गुरुवर्य एम. एन. जोशी इंग्लिश मिडियम

जे.के. फाईल्स येथे अज्ञात मोटारीची दुचाकीला धडक ; स्वार जखमी

रत्नागिरी, ता. २४ ः शहरातील जे. के. फाईल्स बसस्टॉप ब्रीज जवळ अज्ञात मोटारीने दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात स्वार किरकोळ

नगरसेविका वर्षा ढेकणे व दादा ढेकणे यांचा स्तुत्य उपक्रम; ६ रुग्णांचे स्वीकारले पालकत्व

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मदतीचा हात रत्नागिरी: ‘क्षयरोगमुक्त भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन

रनप प्रशासनाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी:रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन, ‘माझी वसुंधरा अभियान‘ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025‘ अंतर्गत आयोजित जनजगृती स्पर्धा, तसेच ‘हर घर तिरंगा‘ अभियानातील विविध

error: Content is protected !!