Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याना आरटीओकडून दणका; ६६ जणांची नोंदणी निलंबित

रत्नागिरी :अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध जोरदार मोहीम सुरूच आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि राज्य परिवहन एसटी महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा

रत्नागिरीत शबे कद्र उत्साहात साजरी

रत्नागिरी : दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे शबे कद्र (लैलतुल कद्र) चे औचित्य साधून मदनी मरकज फैजाने अत्तार कोकणनगर येथे ईजितमा

रत्नागिरी काँग्रेस उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहर अध्यक्ष रमेश शहा यांनी टिळक भवन येथे घेतली प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची घेतली भेट

रत्नागिरी:महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांची रत्नागिरी जिल्हा कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे

रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम

पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार मुंबई,: रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय

मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला वीस वर्षांची शिक्षा

रत्नागिरी :उपप्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणार्‍या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सलग 5 महिने अतिप्रसंग केल्याप्रकरणात तेथील शिपाई कर्मचार्‍याला न्यायालयाने मंगळवारी 20

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी विद्यार्थ्याशी साधला दिलखुलास संवाद

गुरूवर्य जोग संजीवन गुरूकुलच्या छंदवर्गास प्रारंभ रत्नागिरी- पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रा. पु. जोग संजीवन गुरूकुलच्या छंदवर्ग उपक्रमातील व्यक्तिपरिचयाव्दारे रत्नागिरी जिल्हा

खेळाच्या वादातून तरुणावर तलवारीने वार

रत्नागिरी :संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या तत्कालीन वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या (22 वर्षे) तरुणावर सुमारे

पतसंस्थांच्या अंशदान निधी संदर्भात मंत्रालयात बैठक एडवोकेट दीपक पटवर्धन विशेष निमंत्रित

रत्नागिरी :महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या अंशदान व तरलता सहाय्य निधी संदर्भाने या अधिवेशनात चर्चा झाली होती त्यामध्ये ठरल्याप्रमाणे या विषयावर मंत्रालयामध्ये माननीय

वातावरणातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी– जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी :- सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास

error: Content is protected !!