Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

हृदयविकाराच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू

दापोली : तालुक्यातील लाडघर येथील एका रिसॉर्टमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी

मिऱ्या येथे पुर्ववैमनस्यातून प्रौढावर सपासप वार

रत्नागिरी:रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा

नळपाणी योजनेनंतर आता तळ्याचे कामही अधांतरी

रत्नागिरीतील कुर्धे येथे कंत्राटदाराने यंत्रसामग्री हलवल्याने ग्रामस्थांमध्ये संताप रत्नागिरी: तालुक्यातील कुर्धे सड्यावरील खांबतळे संवर्धन व सुशोभिकरणाचे काम 50 टक्क्यांहून अधिक

राज्य नाट्यच्या अंतिम फेरीत डोंबिवलीच्या ‘दगडी भिंत’ नाटकाचा डंका

पटकावले ६ लाखांचे प्रथम पारितोषिक रत्नागिरी: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा

संगमेश्वरातील पहिली आंबा पेटी पुण्यात

संगमेश्वर: संगमेश्वर खाडीपट्ट्यातील यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेत रवाना झाली असून, हा मान परचुरी गावचे शरद गोणबरे आणि

बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत रथयात्रेद्वारे जनजागृती

रत्नागिरी, :- महिला व बाल विकास विभागामार्फत बाल विवाह मुक्ती करिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल

वाहतुकीस अडथळा, दोघांवर कारवाई

चिपळूण : शहरातील बहादूरशेखनाका, चिंचनाका येथे चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोघांवर येथील पोलिसांनी कारवाई केली आहे.

जालगाव येथे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला अटक

दापोली :रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. जालगाव पांगारवाडी येथे राहत्या घरी गांजाचे सेवन

जेलनाका येथे भरधाव कार- दुचाकी धडकेत पाच जखमी

बुधवारी रात्रीची घटना; चालका विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरीःरत्नागिरी शहरातील वर्दळीच्या जेलरोड परिसरात बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक

कोकणात काजू लागवड क्षेत्र वाढीसाठी प्रक्रिया उद्योग उभारणार

मुंबईत नुकतीच झाली बैठक रत्नागिरी :कोकणात तसेच महाराष्ट्रात काजू लागवड क्षेत्र वाढवण्यावर तसेच आधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करून

error: Content is protected !!