Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

तेरेवायंगणी येथे तरुणाची आत्महत्या

दापोली : तालुक्यातील तेरेवायंगणी बौद्धवाडी येथे सुमित मधुकर मोहिते या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी

“श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : प्रतिनिधीमाहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रह राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन

लांजा येथे उघड्यावर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

लांजा:मुंबई-गोवा महामार्गावरील साटवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, पुलाच्या नवीन बांधकामाखाली उघड्यावर गॅस शेगडीचा वापर करून धोकादायक पद्धतीने खाद्यपदार्थ बनवणाऱ्या एका विक्रेत्यावर लांजा

सुरेश भातडे याची ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत रौप्य पदकावर मोहोर

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार! रत्नागिरी:सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र श्री २०२६’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीच्या सुरेश सत्यवान

वडवली बौद्धवाडी येथे बौद्धविहारात चोरी

अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सुमारे ९ हजारांची पितळी व तांब्याची भांडी राजापूर:तालुक्यातील वडवली बौद्धवाडी येथील सार्वजनिक बौद्धविहाराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून

कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात

भरधाव कार भिंतीवर आदळल्याने ओवळीतील तरुणाचा मृत्यू खेड (प्रतिनिधी):मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ सोमवारी दुपारी ४:४५ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात

अफवाच पिक आणि पेट्रोल – डिझेलसाठी पंपावर रात्रभर रांगा

रत्नागिरी आखाती देशांमधील युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्रीपासूनवाहनांच्या लांबच

रत्नागिरी दक्षिण भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जाहीर केली नवी टीम रत्नागिरी: भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत यादव यांनी

जिल्ह्यात इंधनाचा साठा पुरेसा ; अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी,  :- जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. तसेच दरात कोणताही बदल झालेला नाही.

सौर धोरणातील बदलांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

रत्नागिरी : जिल्ह्यातील सौर उद्योजकांच्या वतीने AIREA (All India Renewable Energy Association) मार्फत मा. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री श्री. उदय सामंत

error: Content is protected !!