Monday June 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

कारला लागलेल्या आगीत उरण मधील आख्ख कुटुंब थोडक्यात बचावलं

रत्नागिरी गोवा फिरता प्रवास* खेड: उरण तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहेमद कुट्टी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब

शिवसेना मिरजोळे जिल्हापरिषद गटातर्फे उत्पन्न दाखला शिबीर संपन्न

रत्नागिरी: उद्योगमंत्री तथा पालकमंत्री माननीय ना. उदयजी सामंत यांच्या आदेशानुसार मिरजोळे जिल्हापरिषद गटातील मजगांव ग्रामपंचायत येथे उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी विशेष

आरे – वारे पॉईंट येथे पार्क केलेली फोर व्हिलर कोसळली समुद्रात

रत्नागिरी रत्नागिरीतील सर्वात फेमस असलेल्या आरे – वारे पॉईंट येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. आरे – वारे पॉईंट येथे

किल्ले रत्नदुर्गवर स्वच्छता मोहीम

रत्नागिरी :- गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्यावतीने रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर नुकतीच मंगळवार २७ मे रोजी स्वच्छता मोहीम

मुंबई गोवा महामार्गावर बावनदी ते वांद्री चिखलाचे साम्राज्य, दुचाकी घासरून होताहेत अपघात

रत्नागिरी : गेले 5 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काँक्रीटीकरण चिखल साचल्याने

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: दोन कंटेनरची समोरासमोर धडक, दोघे गंभीर जखमी

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्तेघाटाच्या पायथ्याशी, वेरळ येथील स्वरूप धाब्याजवळ आज संध्याकाळी दोन कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडल शहराध्यक्ष श्री.परशुराम(दादा)ढेकणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, – राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा

महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने रुजू

रत्नागिरी : महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांनी आज (दि.२६ मे) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत

कडवई गावातील महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी पोलिसांकडे कठोर कारवाईची ग्रामस्थांकडून मागणी

संगमेश्वर : कडवई गावात घडलेल्या एका निघृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बानू फ.

error: Content is protected !!