Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

आंबा, काजू उत्पादकांवर दुहेरी संकट

उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट रत्नागिरी: कोकणातील हापूस आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून उत्पादनात तब्बल

सैतवडेच्या न्यू ईरा इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या इयत्ता दहावीच्या

सैतवडेच्या न्यू ईरा इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या इयत्ता दहावीच्या

सैतवडेच्या न्यू ईरा इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या इयत्ता दहावीच्या

भोस्ते घाटात वाहनांचा तिहेरी अपघात

पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीलाही फटका खेड:मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास एका निष्काळजी कार चालकामुळे तीन वाहनांचा विचित्र

कोकणची पोरं हुश्शार; दहावीचा कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के

रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर

बुरंबी येथे माडावर वीज कोसळून आग

संगमेश्वर:तालुक्यातील बुरंबी परिसरात गुरुवारी सायंकाळी निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. अचानक आलेल्या वादळी पावसात भरत दळवी यांच्या नारळाच्या झाडावर भीषण

देवळे फाटा येथे दोन रिक्षांना कारची धडक, दोघे जखमी

संगमेश्वर:रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील देवळे फाटा येथे पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात

ऑलिव्ह रिडले कासवाचा ३,५०० किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास

रत्नागिरी: महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि दहाणू किनारपट्टीवरून समुद्रात सोडण्यात आलेल्या ‘धवल लक्ष्मी’ नावाच्या ऑलिव्ह रिडले कासवाने तब्बल ३,५०० किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास

जिल्ह्यात ५५ हजार ४०० हेक्टरवर खरिपाचे उद्दिष्ट

कृषी विभागाकडून नियोजनाला वेग रत्नागिरी: मे महिना सुरू होताच कोकणात मान्सूनपूर्व कामांची लगबग वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी आगामी खरीप

error: Content is protected !!