Saturday May 2, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठीसागरी मंडळाचे अधिकार वाढवले

रत्नागिरीराज्यातील नद्या आणि खाडीपात्रांतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘वाळू धोरण २०२५’ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर

आंबा घाटात डिझेलचा टँकर उलटला

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात, देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल देवरुख: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाच्या हद्दीत एका उताराच्या वळणावर २० हजार

४ फूट डोहात अडकलेल्या रानगव्याला जीवदान

वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने राबविली बचाव मोहीम चिपळूणचिपळूण तालुक्यातील ओवळी सुकविलवाडी येथे एका ४ ते ५ फूट खोल नैसर्गिक डोहात अडकलेल्या

वावे येथे कपडे धुण्यासाठी नदीवरगेलेल्या १२ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

खेड: तालुक्यातील वावे काजू फाटा येथील नदीच्या डोहात पाय घसरून पडल्याने एका १२ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापोलीतील

चिपळूण तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का; येगाव परिसरात नागरिकांची मोठी धावपळ

चिपळूण:कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्याला बुधवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, चिपळूण तालुक्यातील येगाव परिसरात याचे पडसाद उमटले आहेत. या धक्क्यामुळे

नगरसेविका मेधा कुळकर्णी यांनी जपली माणुसकी

कडक उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला सरबताचा थंडावा रत्नागिरी: रत्नागिरी शहरात सध्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टी.जे. मरीन कंपनीची सांडपाणी पाईपलाईन फुटली ; मुरुगवाडा, मिरकरवाड्याला फटका

घाणेरडे , दुर्गंधीयुक्त पाणी नळातून घरात रत्नागिरी :- शहरातील मुरुगवाडा आणि मिरकरवाडा परिसरात नागरिकांच्या नळातून थेट दुर्गंधीयुक्त, दूषित आणि आरोग्यास

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर सरांना भावपूर्ण निरोप

माजी मंत्री महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या शिस्तीने आणि कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण

भाट्ये खाडी मुखाजवळ उभारणार बंधारा

रत्नागिरी: भाट्ये खाडीतील गाळाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी भाट्ये ते मांडवीदरम्यान समुद्र आणि खाडीदरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा ग्रोएन्स टाईप

error: Content is protected !!