Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

गणपतीपुळे समुद्रात ५ पर्यटक बुडाले; दोघांना वाचविण्यात यश

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना आज (२० जून) सकाळी १० वाजण्याच्या

रत्नागिरी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामांचा ‘धडाका’

ऐन रहदारीच्या वेळी रस्ते खोदाईमुळे नागरिक त्रस्त रत्नागिरी:पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि गटारांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा नियम असतानाही, रत्नागिरी

वरुणराजाला साकडे घालण्यासाठी रत्नागिरीत मुस्लिम बांधवांचा जनसागर उसळला

रत्नागिरी:रत्नागिरी आणि संपूर्ण परिसरात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. निर्माण झालेले हे भीषण संकट दूर व्हावे आणि

मुरुगवाडा येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी,: श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत

जमिनीच्या वादातून तरुणाला डंपरखाली चिरडून मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

लांजा: तालुक्यातील केळंबे माळवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ३६ वर्षीय तरुणाला लाकडी ठोंब्याने बेदम मारहाण केल्याची आणि ‘डंपरखाली चिरडून टाकू’

आंबा उत्पादक संकटात; हेक्टरी ५ लाखांच्या भरपाईसह सरसकट कर्जमाफीची मागणी

२५ जून रोजी लाक्षणिक निदर्शने रत्नागिरी:गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होणारे हवामान बदल आणि २०२६ च्या चालू हंगामात झालेल्या निसर्गाच्या लहरीपणामुळे

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारे खुली रत्नागिरी:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने, न्यू

खानू येथे ट्रेलरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जखमी

रत्नागिरी:रत्नागिरी ते करंजारी मार्गावर पटेल सॉमिल समोरील रस्त्यावर ट्रेलर आणि ओमनी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या

पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा ; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन

टंचाई नियोजनासाठी आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश रत्नागिरी,: “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये

खेड रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; गोठ्यातील २५ जनावरांचा होरपळून मृत्यू

खेड (प्रतिनिधी):खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला परिसरात गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका पशुपालकाचा गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत गोठ्यातील

error: Content is protected !!