Thursday April 9, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

देवूड कसबेवाडीत प्राण्याची कवटी ठेवून जादूटोण्याचा प्रयत्न, अज्ञातावर गुन्हा

रत्नागिरी:रत्नागिरी तालुक्यातील देवूड कसबेवाडी येथे एका किराणा दुकानासमोर अघोरी विधी करून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुकानासमोर लिंबू, नारळ

दारु सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी ः व्यसन मुक्ती केंद्रात दारु सोडविण्यासाठी गेलेल्या प्रौढाला जेवणानंतर फिट आली. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले

गोळप येथे मटका-जुगारावर पोलिसांची कारवाई

पावस ः तालुक्यातील गोळप येथील गोळप जेट्टी येथे पक्क्या शेडमध्ये विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९३०

रत्नागिरी शहरात चोरट्यांचा धुमाकुळ; मारुती मंदिर येथील ‘सुमित्रा ज्वेलर्स’वर डल्ला

शटर उचकटून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपासरत्नागिरी: रत्नागिरी :  शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वर्दळीच्या मारुती मंदिर परिसरात

वाहनाच्या ठोकरीत प्रौढाचा मृत्यू ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे ते चाफे मार्गावर अज्ञात वाहन चालकाने कुत्राला घेऊन वॉकिंगसाठी आलेल्या प्रौढाला ठोकर दिली. या अपघातामध्ये प्रौढाच्या

लाचखोर कार्यकारी अभियंत्यासह लिपिकाला पोलीस कोठडी

रत्नागिरी:रत्नागिरी पाटबंधारे विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि

जिल्हा परिषदेत मार्च एंडिंगची लगीनघाई

जिल्हा परिषदेत कामे युद्धपातळीवर; कंत्राटदारांची गर्दी रत्‍नागिरी ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सध्या मार्चअखेरची लगीनघाई पाहायला मिळत आहे. आर्थिक

अनुस्कुरा घाटात सिमेंटचे पत्रे वाहतूक करणारा ट्रक पलटी

चालकाविरोधात गुन्हा दाखल पाचल :अनुस्कुरा घाटातील पांगरी गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सिमेंट पत्रे वाहतूक करणारा १४ चाकी

घशामध्ये अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात यशवणंद-दापोली येथील चिमुकली सुखरूप

चिपळूण : दापोली तालुक्यातील वणंद गावातील एका सात महिन्याच्या बाळाला एका महिन्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी बाळाच्या आई-वडिलांनी

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. २९ मार्च २०२६: मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा परिवर्तनाद्वारे विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यातून

error: Content is protected !!