Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

कळंबणीनजीक रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

खेड:- खेडमधील कळंबणी बुद्रुकनजीक कोकण रेल्वेच्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री 1.45 वाजण्याया

दि मॉडेल इंग्लिश स्कुलचा इंटरमीजिएट, एलीमेंटरी परीक्षेचा १०० टक्के निकाल

रत्नागिरी:- सन २०२३-२०२४ या वर्षातील शासकीय इंटरमीजिएट व एलीमेंटरी सर्टिफिकेट परीक्षेचा दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचा निकाल १०० टक्के लागला

भाट्ये येथे शिवजयंतीसह हरजी, मायाजी भाटकर जयंती साजरी

रत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज भंडारी समाज संघाने भाट्ये गावातील थोर शिवकालीन भंडारी योद्धा सुभेदार मायाजी भाटकर व

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी,:-.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची लेखी परीक्षा, माहिती तंत्रज्ञान

ओरी बोध्दवाडी येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गुन्हा

रत्नागिरी ःतालुक्यातील ओरी बोध्दवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी बाळगणार्‍या महिले विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिवली येथे आगीमध्ये स्वॉमिल जळून खाक

राजापूर:- तालुक्यातील अजिवली येथे अचानक लागलेल्या आगीमध्ये संजय सुतार यांच्या स्वॉमिलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी

बारावीची परीक्षा उद्यापासून सुरु

रत्नागिरी:- बारावीच्या परीक्षांना उद्या दि.21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोकण बोर्डात 61 केद्रांवर परीक्षा होणार आहेत. कोकण बोर्डामध्ये 26 हजार

गोगटे कॉलेजच्या ऋणानुबंधचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळावा

रत्नागिरी : चक्क ७० ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांनी तरूणाईच्या जोषात कोळीगीत नृत्य सादर करून, इतर ज्येष्ठांनी आपले आयुष्य कसे

चिपळुणातील राड्याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक

चिपळूण: चिपळुणातील राणे आणि जाधव समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी चिपळूण पाेलिसांनी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणखी नऊजणांना अटक केली

कोकणातील पूरनियंत्रणाची कामे निधी अभावी रेंगाळली

रत्नागिरी :कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती कायमस्वरूपी नियंत्रणासाठी राज्य सरकारने 4 हजार कोटी रुपये मंजूर केले; मात्र कोकणातील पूरनियंत्रणासाठी सरकारकडून भरीव

error: Content is protected !!