लांजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 34 ग्रामपंचायतींना विकासकामांकरिता 3 कोटी 40 लाख
शहरासाठी 5 कोटी देण्याचा निर्णय – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : जिल्हा नियोजन समितीमधून लांजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 34 ग्रामपंचायतींना
शहरासाठी 5 कोटी देण्याचा निर्णय – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : जिल्हा नियोजन समितीमधून लांजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 34 ग्रामपंचायतींना
रत्नागिरी ः सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण
रत्नागिरी : येथे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल राजभोग येथे दिनांक 24 जुलै रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीवर तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर
रत्नागिरी:- जिल्ह्यातील खेड -दापोली तालुक्याला पावसाने गेले दोन दिवस चांगलेच झोडपून काढले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत
राजापूर आणि कामथे येथे होणार सोनाग्राफी सेंटर – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी : जिल्ह्यातील कामथे आणि राजापूर या ठिकाणी सोनोग्राफी
रत्नागिरी:- तालुक्यातील वळके-पाली येथील महिलेने राहत्या घऱी इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले. तात्काळ उपचारासाठी तिला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात
कोकणी प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला इशारा रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावरील धावणार्या रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकार्यांना आदेश
रत्नागिरी:- तालुक्याच्या काजळी नदीच्या पट्टयातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या विजेचा लपंडाव
रत्नागिरी: तालूक्यातील कळझोंडी धरणातुन 28 गावांना पाणीपुरवठा होतो, याधरणाच्या कामासाठी डिसेंबर 2023 नंतर पाणीपूरवठा बंदच होता, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय
रत्नागिरी : शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू