Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रहदारी अडथळा होईल असे वाहन पार्क ; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः सार्वजनिक रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या प्रवासी वाहन चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

वेत्ये- तिवरे समुद्रकिनारी कासवांची १ हजार अंडी संरक्षित

राजापूर:तालुक्यातील वेत्ये तिवरे येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या कासवाची अंडी सापडली असून येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांनी मागील १५ ते

२७ जानेवारी रोजी रत्नागिरीत दुसरे बाल साहित्य संमेलन

रत्नागिरी:दुसरे बाल साहित्य संमेलन सोमवार २७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वेळेत येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह

आजपासून ९ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडणार

खेड : सीएसएमटी-मुंबई स्थानकासह मस्जिद स्थानकादरम्यान २५ जानेवारीपासून वाहतुकीसह ‘पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या ९ रेल्वेगाड्यांचे

हरचिरी जि.प. गटात महेंद्र झापडेकरासह शिवसैनिकांचा उबाठाला रामराम

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे धनुष्य घेतले हाती रत्नागिरी : विधानसभा मतदार संघामध्ये उबाठाला शिवसेनेने धक्का दिला आहे. हरचिरी जिल्हा परिषद गटामध्ये

मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा

रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा बंदरातील शासनाच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेली ३१९ अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत प्रशासनाने दिलेली मुदत गुरुवारपर्यंत देण्यात आली हाेती.

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर जोरदार स्वागत

रत्नागिरी : मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे मुलींचा संघ डॉज बॉल स्पर्धेत राज्यस्तरावर खेळून आलेल्या

राजापूर ओझर येथे गावठी दारु विक्री करणाऱ्यावर गुन्हा

राजापूर : तालुक्यातील ओझर तेलीवाडी येथे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू व वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी कंपनीच्या बियर विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा

राष्ट्रीय महामार्ग 66 चौपदरीकरण 19 खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबदला वाटप

रत्नागिरी, : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या शासकीय जागेमधील 19 खोकेधारकांना पालकमंत्री उदय सामंत

शिक्षक, मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवावी: आ. म्हात्रे

रत्नागिरी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी प्रामाणिकपणे काम करून आपापल्या शाळेची गुणवत्ता वाढवावी, स्वतः ला चांगल्या सवयी लावाव्यात आणि ग्रामीण भागातील

error: Content is protected !!