Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची चाहूल; रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी पर्यटकांची अलोट गर्दी!

रत्नागिरी:२०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सरत्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त डोळ्यांत साठवण्यासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध भाटे समुद्रकिनारी पर्यटकांचा महापूर लोटला आहे.

स्वतःच्या शरीराचे संवर्धन करा, तरच समाजसेवा घडेल: डॉ. अलिमीया परकार

परकार हॉस्पिटल व रिक्षा संघटनेच्या वतीने ‘सीपीआर’ प्रशिक्षण; शेकडो चालकांची उपस्थिती रत्नागिरी:“प्रत्येक माणूस हा समाजाचा एक उपयुक्त घटक आहे. समाजासाठी

पोफळी-शिरगाव हद्दीत वाशिष्टी नदीकिनारी अवैध दारूसाठ्यावर छापा; ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण:चिपळूण तालुक्यातील पोफळी आणि शिरगाव सीमेलगत असलेल्या वाशिष्टी नदीच्या किनारी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या

राजापूरमधील सोलगाव येथे जुन्या जमिनीच्या वादातून महिलेला काठीने मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

राजापूर तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून नातेवाईकांनीच एका महिलेला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली

दापोलीतील पाळंदे बीचवर पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

दापोली:दापोली तालुक्यातील पाळंदे बीच येथे सहकुटुंब पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील एका ४७ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

आर. एच. पी. फाउंडेशन, निओमोशनतर्फे दुचाकी दुरुस्ती शिबिर

रत्नागिरी : आर. एच. पी. फाउंडेशनच्या सहकार्याने आणि निओमोशन, चेन्नई यांच्यातर्फे साईनगर, कुवारबाव येथे एस. के. नाकाडे यांच्या निवासस्थानी निओमोशन

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई,  – रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने

विनायक राऊत यांनी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला

सचिन आंब्रे यांनी केला खळबळजनक आरोप खेड: विनायक राऊत हे अळंबीसारखे उगवणारे माणूस आहेत. त्यांनी पक्ष वाढवण्याऐवजी उद्धवसेना संपवण्याचा प्रयत्न

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगमधून भरघोस निधी

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील

‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबवणार : उमेश सकपाळ

नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा उत्साहात चिपळूण : माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून चिपळूणवासीयांनी मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास

error: Content is protected !!