Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत स्वरा साखळकरला दोन सुवर्ण पदके

रत्नागिरी : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकर हिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

वाकेडमधील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

लांजा : दारूच्या आहारी गेलेल्या तरुणाने जनावरांच्या गोठ्यामध्ये लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील वाकेड शेट्येवाडी येथे ही घटना

जिंदाल कंपनीतील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी

जन आंदोलन छेडण्याचाही इशारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये

खरे ढेरे कॉलेजच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करा: आ. जाधव

गुहागर: गुहागरच्या खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनीच महाविद्यालयाच्या चार प्राध्यापकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्राध्यापकांना मारहाण करणाऱया संस्थाचालकांवर त्वरित

चिपळूण बसस्थानकाचे काम सहा वर्षे रखडले

आमदार शेखर निकम यांनी सभागृहाचे वेधले लक्ष चिपळूण: जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे

बुद्ध मूर्तीला हात जरी लावला तरी परिणाम भोगावे लागतील

भीम पँथर संघटनेचा इशारा; न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर रत्नागिरी: तालुक्यातील पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याशेजारी थिबा राजा कालीन जागेचा मुद्दा पुन्हा

ख्रिसमस, नववर्षासाठी कोरे मार्गावर 48 विशेष रेल्वेगाड्या

रत्नागिरी: ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली

गोळप-धोपटवाडी येथील विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील गोळप धोपडवाडी येथील महिलेने अज्ञात कारणातून विषारी द्रव्य प्राशन केले. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे दाखल केले

गुहागरात महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांना बेदम मारहाण

गुहागर: शहरातील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांना शिवीगाळ करत काठीने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात

दोन कामगारांमध्ये वादातून खून; आरोपीस जन्मठेप

रत्नागिरी: चार वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथे दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यातून राजू लक्ष्मण मोरे (42, रा.चिंचघर

error: Content is protected !!