Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेवर ‘जैसे थे’चे आदेश!

रत्नागिरी : थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेसंदर्भात मोठा वाद निर्माण झाल्यानंतर दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात

राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर

जहाज उद्योगांविषयीचे धोरण ठरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज

उल्लेखनीय कामगिरीबद्दल फौजदार राजेंद्र सावंत यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून, रत्नागिरी शहर

सीईओंच्या नावाचा गैरवापर करत शासनाची फसवणूक ; शिक्षकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या नावाचा गैरवापर करून मिशन आपुलकी योजनेअंतर्गत

रेल्वेस्टेशन अपघातप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

अपघातप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा रत्नागिरी : रेल्वेस्टेशन ते रेल्वेफाटा असे जाणाऱ्या वृद्ध पादचाऱ्याला रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या

रनपार समुद्रात होडी उलटली; १६ जणांना वाचवण्यात यश

रत्नागिरी : तालुक्यातील पावस तीर्थक्षेत्री परशुराम जयंती उत्सवानिमित्त रनपार गावात आलेले काही जण तेथील खाडीत नौका विहार करत असताना त्यांची

34 गावांच्या नळपाणी योजनेच्या कामाला वेग

रत्नागिरी : मागील अनेक वर्षापासून ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रत्नागिरी शहरानजीकच्या 34 गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी 123 कोटी 30

जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत वरद पेठे विजेता

आयुष मयेकरला उपविजेतेपद रत्नागिरी : जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कै. लीला रामचंद्र फडके स्मृती २५ वर्षे वयोगटातील

रत्नागिरीतील त्या १३ बांगलादेशीची शिक्षा संपताच मायदेशी पाठवणार!

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना लवकरच

रत्नागिरीतील त्या १३ बांगलादेशीची शिक्षा संपताच मायदेशी पाठवणार!

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहितीरत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना लवकरच त्यांच्या

error: Content is protected !!