मिरकरवाडा येथे समुद्रात बुडून नेपाळीचा मृत्यू
रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा जेटी येथे समुद्रात बुडून एका नेपाळी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुखाराम भागी राजी (४३, सध्या रा. मिरकरवाडा
रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा जेटी येथे समुद्रात बुडून एका नेपाळी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुखाराम भागी राजी (४३, सध्या रा. मिरकरवाडा
रत्नागिरी : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला असून, यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे.
खेड: तालुक्यातील सुसेरी नं ०२ खालचीवाडी येथे मुलाने आपल्या वडिलांवर ऍसिड केल्याची धक्कादायक घटना ५ मे रोजी दुपारी 2 च्या
रत्नागिरी : प्रत्येकाने आपल्या सेवेशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहणे म्हणजे सामाजिक ऋण फेडणे. प्रत्येकाने समाजकार्यासाठी पैसेच दिले पाहिजे, असे नाही.
‘लोटिस्मा’च्या रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन रत्नागिरी, : लोकमान्य टिळक स्मारक मंदिरातील रामभाऊ साठे हे वस्तूसंग्रहालय रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा
रत्नागिरी फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ कि.मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासात
रत्नागिरी: रुग्ण, अपघातग्रस्तानांना तातडीची मदत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व पोलिस यांच्याकडून मिळते; मात्र येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय अधिकारी
संगमेश्वर : तालुक्यातील माखजन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रवींद्र चव्हाण (५०, रा. कळंबुशी अलेटीवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे पुर्ण ताकदीने लढणार आहे. या दृष्टीने पक्षाने आतापासूनच नियोजन सुरू केले
जाळीचे काम, गॅबीयन वॉलसाठी १५ जूनची डेडलाईन चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत.