Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अतिप्रसंग

रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये एक तरुणीने एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रत्नागिरी

मिरजोळे येथे दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ः शहरातील मिरजोळे-पाटीलवाडी येथे पोलिसांनी हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली.

रत्नागिरीसह सिधुदुर्ग जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’

रत्नागिरी:- गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपल्यानंतर मंगळवारी पावसाचा जोर ओसरला. तरी अधूनमधून मध्यम ते जोरदार सरींचे सातत्य मात्र

गोवा शिपयार्डने स्वतः निर्माण केलेल्या महाकाय त्रिपुट शिपच्या जलावरण समारंभास पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचं भाग्य लाभल : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : गोवा शिपयार्डने भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या महाकाय शिपचे जलावरण आज गोव्याचे राज्यपाल मा. श्रीधर पिल्लयी यांच्या प्रमुख उपस्थितीत

तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी, सामाजिक जबाबदारी ठेवून सर्वांनी उच्चाटनासाठी काम करावे : पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी पडत आहे. हे कटुसत्य जाणून घेऊन सर्वांनी सामाजिक जबाबदारी घेऊन अंमली पदार्थांच्या विरोधात,

भाट्ये पुलावरून उडी मारत वकिलाची आत्महत्या

रत्नागिरी:- ‘माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूममेटची, मी राहत

गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प कलामंचतर्फे यमुनाबाई खेर ट्रस्ट संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : अलीकडेच अमृत (७५ वर्षे) महोत्सव साजरा करणाऱ्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयात हजारो विद्यार्थी खेड्यापाड्यातून येऊन

‘त्या’ दोन मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

चिपळूण: काही दिवसापुर्वी शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारातील संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून दापोली देगाव येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्याच दरम्यान

शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा; व्यापारी महासंघाची मागणी

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवरून वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. याचा परिणाम येथील व्यापारावर

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ; १३५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

रत्नागिरी :इंग्रजी शाळांच्या तुलनेत कमी भौतिक सुविधा असूनही दिवसेंदिवस मराठी शाळांची गुणवत्ता वाढलेली दिसत आहे. यावर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य

error: Content is protected !!