Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरीतही इलेक्ट्रिक एसटी धावणार

रत्नागिरी: सीएनजी बसेस पाठोपाठ रत्नागिरी एसटी विभागात चार ठिकाणी इलेक्ट्रिक बसेससुद्धा दाखल होणार आहेत. रत्नागिरी आगार ३७, दापोली ३६, चिपळूण

सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर:- विषारी सर्पाने दंश केल्याने जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथे हा प्रकार घडला. शिवणे येथे

रत्नागिरी बाजारपेठेत हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विक्री करणाऱ्यांना बागायतदारांचा दणका

रत्नागिरी :कर्नाटकी आंबा आणून रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा म्हणून विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांच्या होणार्‍या फसवणूकीचा प्रकार आज (बुधवार)

निवळी येथून ट्रकची चोरी; गुन्हा दाखल

रत्नागिरी:तालुक्यातील निवळी येथे मोकळ्या जागेत पार्क केलेला डंपर अज्ञाताने लांबवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही

महिला लोकशाही दिनात तक्रार अर्जच नाहीत

रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनास एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. गेल्या वर्षभरात या

वृद्ध कलाकारांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न अखेर निकाली

रत्नागिरी :सध्या परंपरेने आलेल्या काही लोककला लोप पावण्याच्या स्थितीत आहेत. त्या जगविण्याचे काम अनेक कलावंत करत आहेत. या लोककलेतून जनजागृतीचे

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली सुस्साट

रत्नागिरी : देशभरात जवळपास चौदा मार्गांवर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर कायमस्वरुपी चालवण्यासाठी मंगळवारी (ता. 16) चाचणी घेण्यात

देवरूख- साखरपा मार्गावर ट्रॅव्हल्स पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी

संगमेश्वर :साखरपा मार्गावरील वांझोळे नजीक ट्रॅव्हल्स पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात अनेकांना

चिपळुण शहरात खुलेआम होतेयं गांजाविक्री; १४ ते १८ वर्षापर्यंतची मुले आहारी

चिपळूण :शहरात पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे. लांजा येथे गांजा सेवन करणाऱ्यांनी

जिल्हा नियोजनचा निधी खर्ची टाकण्यात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

रत्नागिरी :यंदा जिल्ह्याची शासकीय वसुली उच्चतम ९२ टक्के झाली आहे. १२० कोटींपैकी १११ कोटींची वसुली करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या वसुलीत

error: Content is protected !!