Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे २१ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे आयोजन

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील पुरुष वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी, माती ग्रिकोरोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट

रेशनकार्ड धारकांना दर महिन्याला धान्य उचल करणे बंधनकारक

रत्नागिरी :केंद्र शासनाने धान्य नेण्यासाठी पॉस मशिनवरील मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी चालू महिन्यातील धान्य

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपूर्वी पूर्तता व्हावी, ..अन्यथा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ दराच्या थकबाकीबाबत शासनाने दिवाळीपूर्वी निर्णय घेण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र एसटी

जॉब फ्रॉम होमच्या नादात गमावले 10 हजार

रत्नागिरी: घरात बसून पैसे कमावण्याची हौस हातखंबा येथील एकाला 10 हजारांना पडली आहे. जॉब फ्रॉम होमच्या नादात आपल्या खात्यातील 10

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारी उद्घाटन

प्रधानमंत्री ऑनलाईन पद्धतीने करणार उद्घाटन रत्नागिरी : ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्राम पंचायतस्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्‌घाटन येत्या

चिपळूण उड्डाणपूल दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करणेबाबत मराठी पत्रकार परिषदेचे निवेदन

रत्नागिरी : चिपळूण येथे उड्डाणपूल कोसळून झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा मराठी

ते दोन्ही शासन निर्णय रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू

अध्यापक संघाचे निषेध आंदोलन रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने ६ सप्टेंबर रोजी घेतलेला कंत्राटीकरणाचा निर्णय व १८ सप्टेंबर चा शाळा दत्तक

पोटमाळ्यावरुन पडून महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : घराच्या पोट माळ्यावर साफसफाई करत असताना पडलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा

महामार्गच कापसाळ मार्गे वळवायला हवा होता : आ.भास्कर जाधव

चिपळूण:- मुंबई गोवा महामार्गाबाबत आमची व नितीन गडकरी यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली त्याची आठवण आज झाली. त्या बैठकीत आपण

बालविवाह विरोधात एकत्रितपणे लढा आवश्यक -नंदिनी घाणेकर

रत्नागिरी:- समाजातून बाल विवाह सारख्या अनिष्ठ रुढी, परंपरा दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक आहे, असे जिल्हा

error: Content is protected !!