Thursday March 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वीज कनेक्शन कट केल्याने रुग्णांचे हाल

राजापूर:- जवळपास बारा गावांसाठी उपलब्ध असलेल्या रायपाटण ग्रामीण रुग्णालयाबाबत अनेक समस्या रुग्णांकडून, ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत. कधी डॉक्टर उपलब्ध नसतात,

खारवी समाज विकास पतसंस्थेच्या सौ.दीप्ती देवेंद्र कोळथरकर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बेस्ट डायरेक्टर, सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार , सक्षम महिला पुरस्कार बेस्ट प्यून

जिल्ह्यात वाहन खरेदीत २५ कोटीची उलाढाल

गुढीपाडव्याचा साधला मुहूर्त; एका दिवसात १६५ वाहनांची नोंदणी रत्नागिरी :गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून जिल्ह्यात जोरदार वाहन खरेदी झाली. बुधवारी (ता.२२) एका

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी ५० कोटीची भरीव तरतूद

रत्नागिरी:- जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय असलेल्या मत्स्य व्यवसायासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ५० कोटीचा हा विकास निधी

वेगवान वाऱ्यांनी रोखली मासेमारीची वाट

रत्नागिरी :गेले पाच दिवस समुद्र किनारी भागात वाहणार्‍या वेगवान वार्‍यांनी गिलनेटसह छोट्या होडीतून होणारी मासेमारी थांबली आहे. दुपारनंतर वार्‍याचा वेग

चिपळूण रेल्वे स्थानकावर लांजातील महिला प्रवाशाचा मृत्यू

रत्‍नागिरी:- सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रेल्वेने दि २३ मार्च रोजी दुपारी प्रवास करणाऱ्या तनुजा तुकाराम साळुंखे (३५) या महिलेला रेल्वेमध्येच रत्नागिरी स्टेशनच्या

मागून येणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष करत कारचा दरवाजा उघडल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

रत्नागिरी :शहरातील गोडबोले स्टॉप येथे मागून येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून कारचा दरवाजा उघडल्याने रिक्षाचा अपघात झाला होत़ा. या अपघातात रिक्षामध्ये

प्रथमच पदाधिकाऱ्यांविना सादर होणार जिल्हा परिषदेचे बजेट

रत्नागिरी :जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय राज सुरु असून सन 2023-24 या वर्षासाठीचा जिल्हा परिषद स्व उत्पन्नाचा आर्थिक बजेट कधी सादर

रत्नागिरीवासीयांना यंदा पाण्याची नाही चिंता; शीळ धरणात मुबलक साठा

रत्नागिरी :शहरवासीयांना यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पोलिस संरक्षण द्यावे; भीम युवा पँथर संघटनेची मागणी

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन रत्नागिरी:चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मद्यधुंद

error: Content is protected !!