Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी तालुक्यात “थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती” स्थापन

रत्नागिरी: तालुक्यातील बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय बनलेल्या “थिबा राजा कालीन बुद्ध विहार”च्या रक्षणासाठी आता संघर्ष अधिक संघटित आणि

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शालेय शिक्षण विभागाची ‘शाळा’

रत्नागिरी, :. वाडामधील शिक्षक सामाजिक काम म्हणून 365 दिवस शाळा चालवतो. राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थी 1365 चा पाढा म्हणतात. काही

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत साहित्य वाटप

नवी प्रेरणा, नवी ऊर्जा आमच्यामध्ये तयार होते – पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, : धडधाकट लोकांना लाजवेल, असा संदेश तुम्ही

पुस्तक, गणवेश आणि खाऊ देऊन पालकमंत्र्यांकडून झरेवाडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हा परिषद शाळेत मूल शिकतेय याचा गर्व असावा : पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी, – शिक्षणाच्यादृष्टीने राज्याने प्रगती केली आहे.

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. ढोल-ताशांच्या गजरात बालदोस्तांचे स्वागत,

फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांचा गुंजन इव्हेंटतर्फे गौरव पुरस्काराने सन्मान

रत्नागिरी – रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांचा गुंजन इव्हेंटतर्फे गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. फोटोग्राफी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कर्तृत्त्वाने

तरुणीवर अत्याचारप्रकरणी संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी

खेडः तरुणीवर अत्याचार करत तिचे अश्लील फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या अजय नामदेव पवार (२५, जयसिंगपूर

राजापूर अडिवरे येथे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भाजप जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी केली पाहणी

रत्नागिरी : राजापूर येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे

मिऱ्या-नागपूर मार्गावर खानू येथे कार, टेम्पो ओढ्यात अडकले, गर्डरही गेले वाहून

रत्नागिरी: मिऱ्या – नागपूर महामार्गावर खानू-कशेळी गावच्या हद्दीतील ओढ्यावर चौपदरीकरणामुळे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ओढ्याच्या प्रवाहात

error: Content is protected !!