Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी पं. स. सभापतीपदी प्रवीण पांचाळ तर उपसभापतीपदी गजानन धनावडे यांची निवड

रत्नागिरीशिवसेना-भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या रत्नागिरी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे करबुडे गणाचे सदस्य प्रवीण पांचाळ यांची सभापतीपदी तर कुवारबाव गणातून विजयी झालेले

राजापूर कवसवली येथे अवैध दारूसाठा जप्त

सवरे दांपत्यावर पोलिसांची कारवाई राजापूर (प्रतिनिधी):राजापूर तालुक्यातील कवसवली वाणावाडी येथे राहत्या घरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला गोवा बनावटीच्या आणि देशी

बीएसएनएलऑफिस परिसरातून पाणी मीटर चोरणारा चोरटा गजाआड

गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाईरत्नागिरी:-रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी मीटर चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे

कारची दोन दुचाकींना धडक; लहान मुलींसह ५ जण जखमी

जेलरोड येथील घटना; कार चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरी शहरातील जेलरोड परिसरात मंगळवारी रात्री एका भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार

महाराजांचा व स्वतःचा फोटो जोडून बनावटीकरण ; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी – तालुक्यातील नाणीज येथील श्री क्षेत्र नाणीजधाम येथील टेक्नीकल टिम इंस्टाग्राम सोशल मिडीयावर संस्थेच्या सीईआ म्हणून काम करत असताना

जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

ग्रामस्थांशी चर्चा करुन पाणी पुरवठा योजना मार्गी लावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, :- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा – ना. सामंत रत्नागिरीगेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 80 टक्के कमी आंबा उत्पादन होत असल्याने याबाबतीतील

बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवू नये यासाठी खबरदारी आवश्यक:  मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी, :- बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. जन्मजात बालकांमध्ये श्रवणदोष अनुवंशिक रित्या निर्माण होऊ नये

मिऱ्या येथे पुर्ववैमनस्यातून प्रौढावर सपासप वार

रत्नागिरी:रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा

नळपाणी योजनेनंतर आता तळ्याचे कामही अधांतरी

रत्नागिरीतील कुर्धे येथे कंत्राटदाराने यंत्रसामग्री हलवल्याने ग्रामस्थांमध्ये संताप रत्नागिरी: तालुक्यातील कुर्धे सड्यावरील खांबतळे संवर्धन व सुशोभिकरणाचे काम 50 टक्क्यांहून अधिक

error: Content is protected !!