Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला २५ लाखांचा निधी

रत्नागिरी:जिल्ह्यात तयार होणारा प्लास्टीक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. नऊ पैकी सात

रत्नागिरीत निघणार विराट हिंदू गर्जना मोर्चा

रत्नागिरी, ः रत्नागिरीमध्ये लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज, धर्मांतरण आणि गोहत्या आदी प्रकार वाढले आहेत. या विरोधात

हापूस आणि मे महिना असे समीकरण बिघडण्याची भीती

रत्नागिरी :दरवर्षी हापूसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु हापूसप्रेमी, खवय्ये

मित्रावर मित्राकडून चाकूने सपासप वार; हल्ल्याचे कारण अस्पष्ट

रत्नागिरी :घरगुती वादातून मित्रानेच मित्रावर सुरीने सपासप वार करुन जीवघेणा हल्ला केल्याची घटना खेडशी परिसरात घडली. तब्बल सात वार या

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला मिळाले आय एस ओ मानांकन प्रमाणपत्र

रत्नागिरी…. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सामाजिक कार्य करीत असणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेला त्यांचे सुयोग्य नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन

तिकिटातील सवलतीनंतर एसटीची प्रवासी संख्या ३० टक्क्यांनी वाढली

रत्नागिरी:महाराष्ट्र राज्याचे बजेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यामध्ये महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

महिलेचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

रत्नागिरी :राजापूर येथे जमीनिच्या वादातून अनुसूचित जातीतील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावास व 16 हजार रूपये

रत्नागिरीत आज स्वा.सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम. श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नाम. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर

संदेश सप्रे यांच्या आठवणी जागवत मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

संगमेश्वर:संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी पत्रकार व संगमेश्वर न्युज चे सर्वेसर्वा कै. संदेश (मन्या) सप्रे यांचे अकाली दुःखद निधन झाले. कै. संदेश

कोकणात ‘टोल’ धाड, जिल्ह्यात हातिवले टोलनाका सुरु होणार

रत्नागिरी :- मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर आता लोड पडणार आहे. कारण मुंबई –

error: Content is protected !!