शालेय वयातच विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रेमाचे धडे दिले पाहिजेत: रामचंद्र सावंत
रत्नागिरी:भारताच्या उज्वल भवितव्यासाठी भारत सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच राष्ट्र प्रेमाचे धडे दिल्यास,
रत्नागिरी:भारताच्या उज्वल भवितव्यासाठी भारत सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच राष्ट्र प्रेमाचे धडे दिल्यास,
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार असल्याचे समजते.
रत्नागिरी :पावसाचा जोर, खाडीभागातील पुराचे पाणी येथील शेतकऱ्यांची पाठ काही सोडत नाही. गत पंधरवड्यात तब्बल सहा वेळा येथील शास्त्री खाडी
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील तीन व लांजा तालुक्यातील तीन अशा दरडप्रवण सहा गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव
रत्नागिरी, : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली
रत्नागिरी:- येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लक्षणीय बाब
रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडी येथे असणाऱ्या डोंगराला सध्या तडे गेले असून पूर्ण वाडी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. गेल्या तीन वर्षापासून
राजापूर:- मंगळवारी दुपारपासून पुन्हा मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात
रत्नागिरी:- तालुक्यातील मावळंगे येथील श्रीमती संगीता गजानन नेने (वय ६८) हिने आजाराला कंटाळून घराजवळ असलेल्या विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली.
रत्नागिरी : येथील रिक्षाचालकाला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतर आलेले आजारपण यामुळे घरातच राहण्याची वेळ आली. या दिव्यांग व्यक्तीने रत्नागिरी हॅंडीकॅप