Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आषाढी एकादशी व बकरी ईद” निमित्त, “रत्नागिरी जिल्हा शांतता समिती” बैठक संपन्न

रत्नागिरी : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. 26/०६/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्री. एम. देवेंदर सिंह,

उद्घाटनापूर्वीच मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ट्रेनची गणेशोत्सवातील तिकिटे फुल्ल!

रत्नागिरी :बहुप्रतिक्षित मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे लोकार्पण होत आहे. आज २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकण

एसटी स्टँड समोर उभी दुचाकी लांबवली

रत्नागिरी :शहरातील एसटी स्टँडसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना

वीज पडून घराचे नुकसान ; सत्कोंडीतील घटना

रत्नागिरी:- मुसळधार सरींची बरसात झाल्यामुळे मोसमी पाऊस सुरू झाल्याचा आनंद झाला; पण रविवारी (ता. २५) रत्नागिरीत पूर्ण दिवस कोरडा गेला,

दापोलीमध्ये भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे.

हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा

रत्नागिरी:- हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा दुचाकीवरून

सैतवडे येथे वीज कोसळून महिला गंभीर

विजेच्या आवाजाने झाली बधीर रत्नागिरी :रत्नागिरीतील सैतवडे येथे घरावर वीज कोसळून एक महिला बधीर झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

आंबा घाटातील गणपती मंदिरावर कोसळला भलामोठा दगड; गणपतीची मुर्ती सुरक्षित

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील प्रसिध्द असणाऱ्या आंबा घाटातील गायमुख येथील गणपती मंदिरावर डोंगरातील भलामोठा दगड पडल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.

जामीनावर सुटलेल्या ‘त्या’ रिक्षाचालकाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाने आज शनिवारी सकाळी आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी

डिजीटल अर्थव्यवस्थेचा फायदा व्यापारी वर्गाला- अॅड. दीपक पटवर्धन

भाजपचा व्यापारी मेळावा रत्नागिरी : भाजप हा शेठजींचा पक्ष मानला जातो. कारण व्यापारी वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. भाजप हा

error: Content is protected !!