Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी,: रत्नागिरी ते पावस रस्त्यावरील भाट्ये येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात. स्वाराचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी स्वाराचा मृतदेह जिल्हा

गणपतीपुळे अल्ट्राच्या माध्यमातून कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ५६ किमीच्या मॅरेथॉनमध्ये कृष्णात सोनमले, निलिमा

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तु चा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, नूतन वास्तूचा भूमीपूजन कार्यक्रम राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि

पाणी हे जीवन आहे,प्राण आहे : सुहेल मुकादम

रत्नागिरी: मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या निमित्ताने पाण्याचे महत्त्व व संवर्धन करण्यासाठी जनजागृती मोहीमेचा शुभारंभ

हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

रत्नागिरी: स्थानिक बाजारपेठेत ‘रत्नागिरी हापूस’ विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे असल्याने सर्वसामान्यांसाठी आंबा

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका ॲक्शन मोडवर

रत्नागिरीत ६४ मालमत्ता सील; ४७ नळजोडण्या तोडल्या रत्नागिरी : घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर आहे. वारंवार आवाहन करून

छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक

पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी केली पाहणी रत्नागिरी, : जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य

हायसिक्युरिटी नंबरप्लेटसाठी जूनपर्यंत मुदतवाढ

परिवहन कार्यालयाचा आदेश ; लवकरात लवकर प्लेट बसवण्याचे आवाहन रत्नागिरी : जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यासाठी

मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील मांडवी येथे सार्वजनिक ठिकाणी झाडीझुडपाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

मिऱ्या – नागपूर महामार्गाच्या कामामुळे धुळीचा प्रचंड त्रास

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असले तरी, या कामाचा त्रास आता स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत

error: Content is protected !!