Friday June 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देत ॲड. दीपक पटवर्धन यांचे केले कौतुकमिश्रित अभिनंदन.

रत्नागिरी : आ. रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यावेळी अग्रक्रमाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट देऊन, राज्य पतसंस्था फेडरेशनवर

एकता टू-व्हिलर मेकॅनिक असोसिएशनकडून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप

रत्नागिरी: समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत ‘एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हिलर मेकॅनिक असोसिएशन’च्या वतीने “संकल्प शैक्षणिक दातृत्वाचा – २०२६” हा स्तुत्य उपक्रम

तोतया अन्न व औषध अधिकाऱ्यांपासून सावधान

सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांचे व्यवसायिकांना आवाहन रत्नागिरीजिल्ह्यात कुठेही संशयित किंवा तोतया व्यक्ती अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून

रत्नागिरीत भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची मांदियाळी

रत्नागिरी:रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला आज जोरदार उत्साहात सुरुवात झाली. आगामी

कोळी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन

रत्नागिरी: आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात

कोकणनगरमधील वीज पुरवठा वारंवार खंडित; उबाठा आक्रमक

रत्नागिरी:शहरातील कोकणनगर आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या ढिसाळ

महामार्गाच्या मोऱ्या अजूनही गाळाने भरलेल्या!

चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हद्दीत पाणी साचू नये, यासाठी रस्त्यावर साचलेली माती काढण्याचे काम सुरू आहे. मात्र,

जिल्ह्यातील ठाकरे सेना नेते सहदेव बेटकर यांचा राजीनामा

रत्नागिरी: कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेचे

रत्नागिरीकरांचे हवाई वाहतुकीचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार

काम अंतिम टप्प्यात, ना. सामंत यांच्याकडून पाहणी रत्नागिरी | प्रतिनिधी कोकणच्या विकासाला नवी गती देणाऱ्या आणि रत्नागिरीकरांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असलेल्या

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात ठाकरे सेना आक्रमक; रत्नागिरीत ‘स्मार्ट मीटर’वरून संताप

रत्नागिरी:महावितरणकडून वीज ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याच्या संदेशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील नागरिकांमध्ये मोठा गोंधळ आणि संताप निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!