Wednesday June 24, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोकणातून बिहारकडे धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गे सुरू करण्यात आलेल्या वास्को द गामा बिहारमधील मुजफ्फरपूर जंक्शनपर्यंत धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला

बँको आणि अविज पब्लिकेशन तर्फे दिला जाणारा ब्ल्यूरीबीन पुरस्कार ‘स्वामी स्वरूपानंद पतसंस्थे’ला प्रदान.

रत्नागिरी : बँको आणि अविज पब्लिकेशनचे तर्फे प्रतिवर्षी बँको ब्ल्यूरीबन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ३०० कोटी पर्यंतच्या ठेव विभागातील प्रथम

देवरूख-वांझोळेत झाडावरून पडून प्रौढ जखमी

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-देवरुख आंब्याच्या झाडावरून खाली पडून प्रौढ जखमी झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. कृष्णा

मध्यवर्ती बस स्थानकाचे काम प्रगती पथावर : प्रज्ञेश बोरसे

रत्नागिरी : येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार मे. टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.

दै. प्रहारच्या उपसंपादिका सुश्मिता साळवी यांचे आकस्मिक निधन

रत्नागिरी : येथील दै. प्रहारच्या उपसंपादिका सौ. सुश्मिता संजय साळवी (वय ५०) यांचे गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.रत्नािगरीतील

बेकायदा मच्छीमारी प्रकरणी एका नौकेवर कारवाई

रत्नागिरी:- अनधिकृत मच्छिमारीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने रामभद्र नावाची गस्ती नौका रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चित केली. सुमारे ३ महिने या नौकेने

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

रत्नागिरी:- घाटकोपर मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे कुठलीही दुर्घटना होवू नये तसेच कोणतीही जिवित वा वित्त

भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रशेखर गजानन निमकर यांची नियुक्ती.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी नुकतेच डॉ चंद्रशेखर गजानन निमकर यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली

उक्षी येथे पेट्रोल ओतून अज्ञाताने पेटवल्या तीन गाड्या

रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी येथे अज्ञाताने पेट्रोल ओतून तीन गाड्या पेटवल्याची उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार 14 मे रोजी

नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. संदिप कांबळे यांची निवड

रत्नागिरी : तालुक्यातील खानू गावचे सुपुत्र सेंद्रिय शेती धोरण व विपणन महाराष्ट्र राज्य समिती तसेच प्रमाणिकरण समिती सदस्य महाराष्ट्र राज्य

error: Content is protected !!