Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्ह्यात टँकर वाहतुकीसाठी आता कठोर नियम

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि विशेषतः इंधन टँकरमुळे होणारे धोके कमी करण्यासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

काँग्रेसच्या रत्नागिरी प्रभारी तालुकाअध्यक्ष पदी प्रसाद उपळेकर

रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदावर नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आल्यानंतर आता रत्नागिरी तालुका अध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून प्रसाद उपळेकर यांची

श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२५

अनिकेत रेडीजला अजिंक्यपद रत्नागिरी : रत्नागिरीतील राधाकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद रत्नागिरीच्या सहाव्या मानांकित अनिकेत रेडीज

गणपतीपुळे-निवळी मार्गावर वाहतूक विस्कळीत; ओरीच्या वळणावर एकाचवेळी तीन ट्रक बंद

रत्नागिरी: गणपतीपुळे-निवळी मार्गावरील ओरी गावाजवळच्या एका अवघड वळणावर आज सकाळी तीन मोठे ट्रक अचानक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी नाचणे जि.प. गट येथे आगळीवेगळी मंगळागौर स्पर्धा व महिला आनंदोत्सव साजरा करण्यात आला

रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित “श्रावणोत्सव मंगळागौर” स्पर्धा आणि महिला आनंदोत्सव – २०२५ या कार्यक्रमामध्ये मा. आमदार डॉ.

*हातखंबा येथे गॅस टँकरचा पुन्हा अपघात, टँकर घुसला टपरीत

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा शाळेजवळ पुन्हा गॅस वाहू टँकरचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे काम आपण सर्वांनी पुढे नेऊया- प्रमोद कोनकर

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचा स्थापना दिन उत्साहात रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन

किल्ले रत्नदुर्ग वर प्लास्टिक मुक्त संवर्धन मोहीम यशस्वी.

सफर सह्यदुर्गाची संस्था यांचे आयोजन. रत्नागिरी– आज रविवार दिनांक -३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजता ” किल्ले रत्नदुर्ग” येथे

किल्ले रत्नदुर्ग वर प्लास्टिक मुक्त संवर्धन मोहीम यशस्वी.

सफर सह्यदुर्गाची संस्था यांचे आयोजन. रत्नागिरी– आज रविवार दिनांक -३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजता ” किल्ले रत्नदुर्ग” येथे

जांभारी गावात ऐन पावसाळ्यात टँकर ने पाणीपुरवठा

जिल्हापरिषद पाणीपुरवठा , रत्नागिरी उपविभागाबात ग्रामस्थांमध्ये नाराजी. रत्नागिरी : ऐन पावसाळ्यात जांभारी गावात गेले सहा दिवस कळझोंडी धरणातुन पाणी पुरवठा

error: Content is protected !!