Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

छत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू, त्यांना घडवणारे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचा अभिमान – ना. सामंत

रत्नागिरी :छत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू आणि त्यांना घडवणारे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय मार्गदर्शक

रत्नागिरीत बंद फ्लॅट फोडणारी टोळी जेरबंद

रत्नागिरी: शहरातील बंद फ्लॅट भरदिवसा फोडून आतील सोन्या ,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविणार्या पुण्यातील पाचजणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात शहर पोलीसांना यश

कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर सचिन वहाळकर यांची पुर्ननियुक्ती

रत्नागिरी :भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांची कोकण रेल्वे सल्लागार समितीवर पुन्हा निवड झाली असून तसे पत्र त्यांना रेल्वे कडून

रेल्वेस्थानकावरील आंबा विक्रेत्यांना दिली तंबी

दुसऱ्या दिवशी मोहीम ; कर्नाटकी विकायचा असेल तर पाटी लावा रत्नागिरी,ः कर्नाटकमधील आंबा हापूसच्या नावाखाली विक्री करणाऱ्‍यांविरोधात स्थानिक आंबा बागायतदारांची

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्याला २० वर्षांचा कारावास

रत्नागिरी :शहरातील १५ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सैफू

भांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी याला आरएचपी फाउंडेशनचा मदतीचा हात

रत्नागिरी :वरुण विश्वनाथ गोसावी (रा. भांबेड ता. लांजा) यांचा आठ महिन्यांपूर्वी झाडावरुन पडुन अपघात झाला. केबलचे काम करण्यासाठी गावी आले

नासा, इस्त्रो भेटीला गेलेल्यांपैकी एकतरी विद्यार्थी अब्दुल कलाम झाला पाहीजे :ना.उदय सामंत

रत्नागिरी:पुढील पिढी घडवायची असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहीजे. जोपर्यंत आधूनिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळत नाही, तोपर्यंत खाजगी शाळेकडील

जिल्ह्यात काजू फळपिक विकास योजनेची अंमलबजावणी

रत्नागिरी :काजूच्या सर्वंकष विकासासाठी कोकणात काजू फळपिक विकास योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर

रत्नागिरी बसस्थानकात आरक्षणासाठी प्रवाशांची गर्दी

रत्नागिरी – उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेले मुंबईकर आता पुन्हा मुंबईला परतत आहेत. रेल्वेगाड्यांना गर्दी असल्यामुळे आता एस्.टी.चे आरक्षण मिळवण्यासाठी येथील बसस्थानकांमध्ये

प्रत्येकाने चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा: डॉ इंदू सावंत

रत्नागिरी:- समाजात सुदृढ, आनंदी वातावरण असले पाहिजे, प्रत्येकाने चांगला माणूस बनणे गरजेचे आहे. तसेच त्याने आनंदी राहिले पाहिजे असे प्रतिपादन

error: Content is protected !!