Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड खाडीत बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 28 जुलै रोजी

चांदेराईत पूर ओसरला; जनजीवन पूर्वपदावर, भातशेतीच्या नुकसानीची शक्यता

रत्नागिरी ः मुसळधार पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

कंत्राटी शिक्षकांना २० हजार रुपये मानधन द्या

आ. राजन साळवी यांच्या मार्फत अधिवेशनात पाठपुरावा रत्नागिरी :जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त जागी नियुक्त झालेल्या प्रशिक्षित तरुणांना नवीन भरती होईपर्यंत

सिंधुरत्न समृद्धी योजनेतून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, तरुण, बचतगटांना मिळणार प्रशिक्षण

रत्नागिरी :डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यमाने शास्त्रीय पद्धतीच्या माध्यमातून सिंधुरत्न समृद्धी योजना, जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये गावातील

लांजाचा सर्वांगीण विकास नाम. उदय सामंत, किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या माध्यमातून अन् मार्गदर्शनाखाली करण्यास कटिबद्ध: गुरुप्रसाद देसाई

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नाम. उदय सामंत, सिंधुरत्न योजना-सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष किरण

मिरजोळे येथून दोन मोबाईल चोरीला

रत्नागिरी : शहरातील मिरजोळे येथील नाचणकर चाळ येथून प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञाताने लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस

एटीएसकडून रत्नागिरीत एकाला अटक; दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा संशय

रत्नागिरी:- दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कोथरुड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने

आधीच अनेक शाळांवर एकच शिक्षक,त्यात शिक्षकांच्या झालेल्या बदल्या,ग्रामीण शाळांच्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नका!

गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी रत्नागिरी:- जिल्ह्यात गावखेड्यातील अनेक शाळांवर एकच शिक्षक आहेत,आधीच पटसंख्या हा

उद्या पहिली ते ७ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी

रत्नागिरी: हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

बावनदी पुल अवजड वाहनांसाठी बंद

रत्नागिरी :जिल्ह्यात गुरुवारी पावसाने संततधार सुरू ठेवल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. गावातील ठिकठिकाणच्या ओढ्यांनाही प्रचंड

error: Content is protected !!