बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी : प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड खाडीत बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 28 जुलै रोजी
रत्नागिरी : प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड खाडीत बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 28 जुलै रोजी
रत्नागिरी ः मुसळधार पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
आ. राजन साळवी यांच्या मार्फत अधिवेशनात पाठपुरावा रत्नागिरी :जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त जागी नियुक्त झालेल्या प्रशिक्षित तरुणांना नवीन भरती होईपर्यंत
रत्नागिरी :डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यमाने शास्त्रीय पद्धतीच्या माध्यमातून सिंधुरत्न समृद्धी योजना, जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये गावातील
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नाम. उदय सामंत, सिंधुरत्न योजना-सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष किरण
रत्नागिरी : शहरातील मिरजोळे येथील नाचणकर चाळ येथून प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञाताने लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस
रत्नागिरी:- दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कोथरुड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी रत्नागिरी:- जिल्ह्यात गावखेड्यातील अनेक शाळांवर एकच शिक्षक आहेत,आधीच पटसंख्या हा
रत्नागिरी: हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
रत्नागिरी :जिल्ह्यात गुरुवारी पावसाने संततधार सुरू ठेवल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. गावातील ठिकठिकाणच्या ओढ्यांनाही प्रचंड