Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

ॲपवर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा!

शासनाचा उपक्रम ; बांधकामचा लवकरच नागरिकांना दिलासा रत्नागिरी,ः रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी नागरिकांना बांधकाम विभागाकडे सतत मारावे लागणारे हेलपाटे आता बंद

मदत करण्याच्या बहाण्याने अपघातग्रस्त दुचाकी लांबवली

रत्नागिरी :अपघातग्रस्त दुचाकी चालकाची मदत करण्याच्या बहाण्याने त्याचीच दुचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते राणे यांनी पाहावं: खा.विनायक राऊत

रत्नागिरी :नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले, आपण मंत्री झाल्यानंतर कितीजणांना रोजगार दिला, हे सांगण्यापेक्षा राणे यांनी आपल्या

दापोली अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत – उदय सामंत

रत्नागिरी:- आसूद (ता. दापोली) येथे काल झालेल्या अपघातातील मृतांच्या एका वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली

दररोज पाणी पुरवठा करताना जलतरण तलावाचे आरक्षण कायम ठेवा – मिलिंद किर

रत्नागिरी :पाऊस सुरु झाला असून शीळ धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर रत्नागिरी शहराला 24 तास पाणीपुरठा करावा. त्याचबरोबर साळवी स्टॉप येथील

आषाढी एकादशी व बकरी ईद” निमित्त, “रत्नागिरी जिल्हा शांतता समिती” बैठक संपन्न

रत्नागिरी : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. 26/०६/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्री. एम. देवेंदर सिंह,

उद्घाटनापूर्वीच मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ट्रेनची गणेशोत्सवातील तिकिटे फुल्ल!

रत्नागिरी :बहुप्रतिक्षित मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे लोकार्पण होत आहे. आज २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकण

एसटी स्टँड समोर उभी दुचाकी लांबवली

रत्नागिरी :शहरातील एसटी स्टँडसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना

वीज पडून घराचे नुकसान ; सत्कोंडीतील घटना

रत्नागिरी:- मुसळधार सरींची बरसात झाल्यामुळे मोसमी पाऊस सुरू झाल्याचा आनंद झाला; पण रविवारी (ता. २५) रत्नागिरीत पूर्ण दिवस कोरडा गेला,

दापोलीमध्ये भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे.

error: Content is protected !!