शिक्षक वर्गाचे प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी: पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी: शिक्षक वर्ग जो महाराष्ट्राला, देशाला घडवतो त्यांचे प्रश्न सोडविणे, ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा
रत्नागिरी: शिक्षक वर्ग जो महाराष्ट्राला, देशाला घडवतो त्यांचे प्रश्न सोडविणे, ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा
पुरवठा विभागाचे पेट्रोल पंपचालकांना आदेश रत्नागिरी :शाळांना आता सुट्ट्या पडत असल्याने या दरम्यान कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक हंगाम सुरू होतो.
रत्नागिरी- शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून (सन १९७८) ते आजपर्यंत जवळपास ४५ वर्षे एकमेकाला साथ देणाऱ्या निवृत्त प्राध्यापक उदय
रत्नागिरी :- तालुक्यातील खेडशी मंडळ अधिकाऱ्याला ३१ हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने रंगेहाथ पकडले .लाचलूचपत प्रतिबंधक
रत्नागिरी :तणनाशक प्राशन केलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे
रत्नागिरी :अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध जोरदार मोहीम सुरूच आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि राज्य परिवहन एसटी महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
रत्नागिरी : दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे शबे कद्र (लैलतुल कद्र) चे औचित्य साधून मदनी मरकज फैजाने अत्तार कोकणनगर येथे ईजितमा
रत्नागिरी:महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांची रत्नागिरी जिल्हा कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे
पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार मुंबई,: रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय