Monday April 13, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आशा, गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संपाला सुरुवात

रत्नागिरी :आशा व गटप्रवर्तक महिला यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर झाल्या असल्या तरी शासनाने अजूनही लेखी आदेश काढलेला नाही. त्यामुळे आशा,

जिल्ह्यात भाजपामध्ये जोरदार इनकमिंग

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच माळनाका स्वयंवर मंगल

रत्नागिरी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी यांची जिल्हा कार्य करण्याची बैठक काल

३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त ११ ते १५ फेब्रुवारी महासंस्कृती महोत्सव

रत्नागिरी:- ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यामध्ये ११ ते १५ फेब्रुवारी महासंस्कृती महोत्सव होणार आहे. यामधून महाराष्ट्राची संस्कृती, लोकपरंपरा, स्थानिक सण,

उबाठा शिवसेना उपशाखा प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः अस्वस्थ वाटू लागलेल्या वृद्ध उबाठा शिवसेना उपशाखा प्रमुखाला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा

एकमुखी दत्त मंदिर घुडेवठार येथे महाप्रसादाचे आयोजन

रत्नागिरी: नृसिंह जयंती उत्सवानिमित्त श्री दत्तसेवा मंडळ घुडेवठार, पाटिलवाडी, विलणकरवाडी, चवंडेवठार यांच्याकडून भाविकांसाठी शनिवार १३ जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात

एकमुखी दत्त मंदिर घुडेवठार येथे महाप्रसादाचे आयोजन

रत्नागिरी: नृसिंह जयंती उत्सवानिमित्त श्री दत्तसेवा मंडळ घुडेवठार, पाटिलवाडी, विलणकरवाडी, चवंडेवठार यांच्याकडून भाविकांसाठी शनिवार १३ जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात

ठाकरे पक्षप्रमुख नव्हते तर एबी फॉर्मवर निवडून आलेल्या सर्व आमदार खासदारांनी राजीनामे द्यावेत

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर मांडली भूमिका संगमेश्वर:- उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख नाहीत असं

पीएम किसान योजनेच्या १६ व्या हफ्त्यासाठी करा आधार सीडिंग

रत्नागिरी:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या व ई केवायसी, आधारसीडिंग व भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांना

प्रवास दर्जा उंचावण्यासाठी महामंडळ करणार पुनरुज्जीवन आराखडा

रत्नागिरी :प्रवास दर्जा उंचावण्यासाठी महामंडळाने एसटी पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्वावरील गाड्यांची संख्या जास्त

error: Content is protected !!