Tuesday April 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

हातिस उरूस निमित्त विनामूल्य दुचाकी ब्रेक डाऊन कॅम्प, पंक्चर सेवा

रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन च्यावतीने आयोजन रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा “पीर बाबर शेख” उरूस (यात्रा) हातिस, या यात्रेनिमित्त

दि मॉडेल इंग्लिश स्कुलचा इंटरमीजिएट, एलीमेंटरी परीक्षेचा १०० टक्के निकाल

रत्नागिरी:- सन २०२३-२०२४ या वर्षातील शासकीय इंटरमीजिएट व एलीमेंटरी सर्टिफिकेट परीक्षेचा दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचा निकाल १०० टक्के लागला

भाट्ये येथे शिवजयंतीसह हरजी, मायाजी भाटकर जयंती साजरी

रत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज भंडारी समाज संघाने भाट्ये गावातील थोर शिवकालीन भंडारी योद्धा सुभेदार मायाजी भाटकर व

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी,:-.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची लेखी परीक्षा, माहिती तंत्रज्ञान

ओरी बोध्दवाडी येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गुन्हा

रत्नागिरी ःतालुक्यातील ओरी बोध्दवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी बाळगणार्‍या महिले विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावीची परीक्षा उद्यापासून सुरु

रत्नागिरी:- बारावीच्या परीक्षांना उद्या दि.21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोकण बोर्डात 61 केद्रांवर परीक्षा होणार आहेत. कोकण बोर्डामध्ये 26 हजार

गोगटे कॉलेजच्या ऋणानुबंधचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळावा

रत्नागिरी : चक्क ७० ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांनी तरूणाईच्या जोषात कोळीगीत नृत्य सादर करून, इतर ज्येष्ठांनी आपले आयुष्य कसे

कोकणातील पूरनियंत्रणाची कामे निधी अभावी रेंगाळली

रत्नागिरी :कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती कायमस्वरूपी नियंत्रणासाठी राज्य सरकारने 4 हजार कोटी रुपये मंजूर केले; मात्र कोकणातील पूरनियंत्रणासाठी सरकारकडून भरीव

जाकादेवी प्रशालेतील स्नेहमेळाव्यात रंगल्या ३४ वर्षांच्या आठवणी

रत्नागिरी  :तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाची महत्वपूर्ण गरज ओळखून

वानर- माकड बंदिस्त करणेसाठी वन विभागाच्या ताफ्यात पिंजरे दाखल

रत्नागिरी : जिल्हयात वानर माकडांचा उपद्रव दिवसेंगणित वाढत चालला आहे. त्याचा बंदोबस्त करणेसाठीवनविभागाने पिंजरे बनविले आहेत. ते पिजरे तालुक्याच्या ठिकाणी

error: Content is protected !!