Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचे 23 जुलै रोजी उद्घाटन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा स्थरावरील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 23 जुलै2023 रोजी सकाळी

रत्नागिरीत शाळेच्या आवारात गांजा विक्री करणाऱ्याला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांनी बाजारपेठ-चर्चरोड येथील एका शाळेच्या आवारात गांजा विक्री करणार्‍या संशयिताला 30 हजार रुपयांच्या गांजासह अटक केली.

आपत्कालीन स्थितीत विद्यार्थी-शिक्षकांचा जीवधोक्यात घालू नये ः प्रदीप वाघोदे

काही शाळा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत असल्याचा कास्ट्राईबकडे तक्रारी रत्नागिरी :जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील विविध कार्यालये व शैक्षणिक

दरड प्रवण भागातील नागरिकांना समुपदेशनाने स्थलंतरीत करा : जिल्हाधिकारी

निवाऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी यादी बनवा रत्नागिरी, : दरड प्रवण भागातील नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना स्थलांतरणास प्रवृत्त करावे. तसेच

दरड प्रवण भागातील नागरिकांना समुपदेशनाने स्थलंतरीत करानिवाऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी यादी बनवा:जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : दरड प्रवण भागातील नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना स्थलांतरणास प्रवृत्त करावे. तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्यांची वैयक्तिक

जिल्ह्यातील सर्व शाळांना २२ जुलै रोजी सुट्टी

रत्नागिरी:- भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २१ ते २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आॕरेंज

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘पतसंस्था आपल्या दारी प्रवास दौरा’ उत्साहात संपन्न

रत्नागिरी: संपूर्ण जिल्ह्याची आर्थिक जीवनदानी समजल्या जाणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक वाटचाल अल्पावधीतच नावारूपाला

सीए इन्स्टिट्यूट, जाणीवतर्फे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : आयसीएआयला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखा आणि जाणीव फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या

दरड प्रवण गावांवर लक्ष द्या –जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, : दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांवर सर्व यंत्रणेने समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी

31 जुलैपर्यंत शिरगावमधील रघुवीर घाट बंद

रत्नागिरी:- पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग जाणे-येणसाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी

error: Content is protected !!