Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई : ब्राऊन शुगरसह एकजण अटकेत

रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे रिंगण मोडून काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली

राज्य गुप्त वार्ता विभाग उप आयुक्तपदी जयश्री गायकवाड

रत्नागिरीतून अप्पर पोलीस अधिक्षक पदावरून बढती रत्नागिरी/प्रतिनिधी रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात

अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजी नगर येथे बदली

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग येथे

उक्षी रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवाशाची लाखांची रोकड लंपास!

दिवा पसेंजर मधील घटना, झोपेचा फायदा घेऊन लुटले रत्नागिरी: रत्नागिरीतून निघालेल्या दिवा पॅसेंजर ट्रेनमध्ये एका प्रवाशाला झोपेचा फायदा घेऊन अज्ञात

गुहागरमधील बेपत्ता 85 वर्षीय वृद्धेचा विहिरीत आढळला मृतदेह

गुहागर : तालुक्यातील झोंबडी, गुरववाडी येथे बेपत्ता झालेल्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह गावातीलच एका पडक्या घराजवळील विहिरीच्या पाण्यात

रत्नागिरी वाटद येथे डिफेन्स सिटी; नाविक तळ नाही

मिलिंद किर; संरक्षण मंत्रालयाला पत्र रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद औद्योगिक क्षेत्रात सुमारे 10,000 हजार कोटींच्या गुंतवणुकीसह धिरुभाई अंबानी डिफेन्स सिटी

भाटकरवाड्यात मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या, पोलिसांकडून कसून तपास सुरु

रत्नागिरी: शहरानजीकच्या भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे. खेडी नाका येथील विमल शंकर पेडणेकर (वय –

दुर्दैवी! जन्मानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी नवजात बालकाचा मृत्यू

रत्नागिरी : जन्मानंतर अवघ्या चार दिवसांच्या एका नवजात बालकाचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी

साखरीनाटेत शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

राजापूर तालुक्यातील साखरीनाटे परिसरात एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवला. सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान

error: Content is protected !!