Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रॅक्टिस रन ला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी :नवीन वर्षाचा पहिला रविवार(७ जानेवारी २०२४) रत्नागिरीला धावनगरी बनवण्याच्या उद्देशाने सुवर्णसूर्य फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन

जि. प.प्राथमिक शिक्षकांचा “महा आक्रोश”

रत्नागिरी: पेन्शन लागू करा’,’शाळांचे खाजगीकरण थांबवा’,’२० पटा खालील शाळा सुरुच ठेवा’,’आमच्या मागण्या मान्य करा,नाहीतर खुर्च्यां खाली करा’ अशा घोषणा देत

मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास प्रशासनाचा विलंब

मिठगवाणेच्या सरपंच साक्षी जैतापकर यांचे उपोषण रत्नागिरी:साने गुरुजी विद्यामंदिर जानशी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या शाळेच्या प्र. मुख्याध्यापकांवर कारवाईस विलंब

आयुष्यमान भव योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे….सुहेल मुकादम

रत्नागिरी : शासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत आयुष्यमान भव ही योजना जाहीर करण्यात आली असून गांधी जयंती निमित्ताने नागरी

देवळे जंगलवाडी येथील दोन घरांवर वीज पडल्याने नुकसान

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील दोन घरांमध्ये वीज घुसून विद्युत उपकरणांचेही नुकसान झालं असून एका व्यक्तीला वीज चाटून गेल्यामुळे

स्वच्छ परिसरामुळे मन, विचार स्वच्छ: जिल्हाधिकारी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री

जमातुल मुस्लीमीन शिवखोल रत्नागिरी यांचे वतीने ईद ए मिलाद उत्साहात साजरी

रत्नागिरी :प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी ईद ए मिलाद साजरी करण्यात येते.मुस्लीम बांधव मिरवणूक काढतात व पैगंबरांनी घालून दिलेल्या आदेशानुसार

मोफत पाणी पुरवठा करुन जनतेची तहान भागविणारे सौरभ मलुष्टे

प्रभाग क्र.५,६ मधील जनतेकडून होतेय कौतूक रत्नागिरी:- कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटात आपल्या

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड

रत्नागिरी: पावसाने शनिवारपासून संततधार धरली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुके वगळता रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला आहे. अन्य तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर असून,

भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेला गाळाचा उपसा ऑक्टोबरमध्ये?

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची समस्या अधिकच जटिल होत चालल्याने मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण

error: Content is protected !!