Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा; विनायक राऊतांचा मोर्चाचा इशारा

रत्नागिरी: जिल्ह्यात भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) सेवा म्हणजे एखाद्या रुग्णाचे सर्व अवयव निकामी होऊन ती व्हेंटिलेटरवर गेल्यासारखी आहे. जिल्ह्यातील

शासनाच्या उत्तम योजनेसाठी भाषेची अडसर नको : ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान विभागस्तरीय कार्यशाळा उद्घाटन रत्नागिरी, : समाजाचे काय तरी देणे लागतो, या भावनेतून दरवर्षी विभागस्तरीय कार्यशाळेला

रत्नागिरीच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी नितीन बगाटे

रत्नागिरी: रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम

रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामामुळे रत्नागिरीकरांची वाहतूक कोंडीने दैना!

रत्नागिरी: मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात नुकतीच प्रचंड वाहतूक कोंडी झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे

जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट

ग्रामीण बालविकास केंद्राद्वारे पोषण आहार रत्नागिरी: कुपोषित बालके ही राज्यातील अनेक वर्षांची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून सातत्याने पाठपुरावा,

विलवडे येथे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, कोकण रेल्वे वाहतूक ठप्प

रत्नागिरी: मंगळवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील लांजा-विलवडे – आडवली स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास मातीमिश्रित

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

रत्नागिरी : जिल्ह्यात आज मंगळवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस पडला. खेड, चिपळूण,संगमेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारनंतर अचानक

लांजा-विलवडे येथे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, कोकण रेल्वे वाहतूक ठप्प

रत्नागिरी : मंगळवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील लांजा-विलवडे – आडवली स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुंतागुंतीची ‘स्टोमा’ शस्त्रक्रिया यशस्वी;

रुग्णाकडून उदय सामंत प्रतिष्ठानचे आभार रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले

तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं आवश्यक: ना. सामंत

रत्नागिरी:- तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नसून भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅली

error: Content is protected !!