Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

प्रत्येकाने चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा: डॉ इंदू सावंत

रत्नागिरी:- समाजात सुदृढ, आनंदी वातावरण असले पाहिजे, प्रत्येकाने चांगला माणूस बनणे गरजेचे आहे. तसेच त्याने आनंदी राहिले पाहिजे असे प्रतिपादन

पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयामध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या तालुक्यात 17 ग्रामपंचायतींमध्ये 18 मे 2023 रोजी पोटनिवडणुका

रत्नागिरीतही इलेक्ट्रिक एसटी धावणार

रत्नागिरी: सीएनजी बसेस पाठोपाठ रत्नागिरी एसटी विभागात चार ठिकाणी इलेक्ट्रिक बसेससुद्धा दाखल होणार आहेत. रत्नागिरी आगार ३७, दापोली ३६, चिपळूण

रत्नागिरी बाजारपेठेत हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विक्री करणाऱ्यांना बागायतदारांचा दणका

रत्नागिरी :कर्नाटकी आंबा आणून रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा म्हणून विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांच्या होणार्‍या फसवणूकीचा प्रकार आज (बुधवार)

निवळी येथून ट्रकची चोरी; गुन्हा दाखल

रत्नागिरी:तालुक्यातील निवळी येथे मोकळ्या जागेत पार्क केलेला डंपर अज्ञाताने लांबवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही

महिला लोकशाही दिनात तक्रार अर्जच नाहीत

रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनास एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. गेल्या वर्षभरात या

वृद्ध कलाकारांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न अखेर निकाली

रत्नागिरी :सध्या परंपरेने आलेल्या काही लोककला लोप पावण्याच्या स्थितीत आहेत. त्या जगविण्याचे काम अनेक कलावंत करत आहेत. या लोककलेतून जनजागृतीचे

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली सुस्साट

रत्नागिरी : देशभरात जवळपास चौदा मार्गांवर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर कायमस्वरुपी चालवण्यासाठी मंगळवारी (ता. 16) चाचणी घेण्यात

जिल्हा नियोजनचा निधी खर्ची टाकण्यात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

रत्नागिरी :यंदा जिल्ह्याची शासकीय वसुली उच्चतम ९२ टक्के झाली आहे. १२० कोटींपैकी १११ कोटींची वसुली करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या वसुलीत

जिल्ह्याच्या दहा नद्यांमधून ५ लाख घनमीटर गाळ उपसा

रत्नागिरी :जिल्हा प्रशासनाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत १० नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू केली आहेत.

error: Content is protected !!