Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आधीच अनेक शाळांवर एकच शिक्षक,त्यात शिक्षकांच्या झालेल्या बदल्या,ग्रामीण शाळांच्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नका!

गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी रत्नागिरी:- जिल्ह्यात गावखेड्यातील अनेक शाळांवर एकच शिक्षक आहेत,आधीच पटसंख्या हा

उद्या पहिली ते ७ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी

रत्नागिरी: हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

बावनदी पुल अवजड वाहनांसाठी बंद

रत्नागिरी :जिल्ह्यात गुरुवारी पावसाने संततधार सुरू ठेवल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. गावातील ठिकठिकाणच्या ओढ्यांनाही प्रचंड

वेश्या व्यवसाय प्रकरणात चौथ्या आरोपीला देवरुख येथून अटक

रत्नागिरी :शहरातील सिद्धिविनायकनगर येथे वेश्याव्यवसाय सुरू असलेली प्रकार शहर पोलिसांनी उघड केल्यानंतर या छापेमारीतून धक्कादायक बाबी पुढे येऊ लागल्या आहेत.

शालेय वयातच विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रेमाचे धडे दिले पाहिजेत: रामचंद्र सावंत

रत्नागिरी:भारताच्या उज्वल भवितव्यासाठी भारत सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच राष्ट्र प्रेमाचे धडे दिल्यास,

वाटद धरणामध्ये तिघे बुडाले, एक मृत; कोल्हापूरचा तरुण बेपत्ता

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार असल्याचे समजते.

शास्त्री खाडीशेजारी दोन दिवस पुरसदृश्य स्थिती; भातशेती पाण्याखाली

रत्नागिरी :पावसाचा जोर, खाडीभागातील पुराचे पाणी येथील शेतकऱ्यांची पाठ काही सोडत नाही. गत पंधरवड्यात तब्बल सहा वेळा येथील शास्त्री खाडी

राजापूर, लांजा तालुक्यातील सहा दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील तीन व लांजा तालुक्यातील तीन अशा दरडप्रवण सहा गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव

२७ जुलै रोजी शाळेला सुट्टी

रत्नागिरी, : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली

रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर ५ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

रत्नागिरी:- येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लक्षणीय बाब

error: Content is protected !!