Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवू नये यासाठी खबरदारी आवश्यक:  मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी, :- बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. जन्मजात बालकांमध्ये श्रवणदोष अनुवंशिक रित्या निर्माण होऊ नये

मिऱ्या येथे पुर्ववैमनस्यातून प्रौढावर सपासप वार

रत्नागिरी:रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा

नळपाणी योजनेनंतर आता तळ्याचे कामही अधांतरी

रत्नागिरीतील कुर्धे येथे कंत्राटदाराने यंत्रसामग्री हलवल्याने ग्रामस्थांमध्ये संताप रत्नागिरी: तालुक्यातील कुर्धे सड्यावरील खांबतळे संवर्धन व सुशोभिकरणाचे काम 50 टक्क्यांहून अधिक

राज्य नाट्यच्या अंतिम फेरीत डोंबिवलीच्या ‘दगडी भिंत’ नाटकाचा डंका

पटकावले ६ लाखांचे प्रथम पारितोषिक रत्नागिरी: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा

संगमेश्वरातील पहिली आंबा पेटी पुण्यात

संगमेश्वर: संगमेश्वर खाडीपट्ट्यातील यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेत रवाना झाली असून, हा मान परचुरी गावचे शरद गोणबरे आणि

बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत रथयात्रेद्वारे जनजागृती

रत्नागिरी, :- महिला व बाल विकास विभागामार्फत बाल विवाह मुक्ती करिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल

जेलनाका येथे भरधाव कार- दुचाकी धडकेत पाच जखमी

बुधवारी रात्रीची घटना; चालका विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरीःरत्नागिरी शहरातील वर्दळीच्या जेलरोड परिसरात बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक

कोकणात काजू लागवड क्षेत्र वाढीसाठी प्रक्रिया उद्योग उभारणार

मुंबईत नुकतीच झाली बैठक रत्नागिरी :कोकणात तसेच महाराष्ट्रात काजू लागवड क्षेत्र वाढवण्यावर तसेच आधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करून

“श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : प्रतिनिधीमाहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रह राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन

सुरेश भातडे याची ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत रौप्य पदकावर मोहोर

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार! रत्नागिरी:सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र श्री २०२६’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीच्या सुरेश सत्यवान

error: Content is protected !!