Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोरे मार्गावर दिवाळी स्पेशल गाडी शुक्रवारपासून धावणार

रत्नागिरी: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सुरतजवळील उधना ते मंगळुरू अशी कोकण रेल्वेमार्गे धावणारी विशेष गाडी दि. 3

आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मेळावा

रत्नागिरी : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी ७

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विभागातून एसटीच्या २५ फेऱ्या रद्द

रत्नागिरी :मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर, बीड जिल्हा बंद असून अन्य जिल्ह्यातही आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातून अक्कलकोट,

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

रत्नागिरी विभागातून एसटीच्या २५ फेऱ्या रद्द रत्नागिरी :मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर, बीड जिल्हा बंद असून अन्य जिल्ह्यातही आंदोलनाला हिंसक वळण

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेलयांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ रत्नागिरी, : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई

राजापूर तालुक्यातील सहा विद्यार्थी नासा- इस्त्रो भेटीसाठी पात्र

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमातून राजापूर तालुक्यातून निवड झालेल्या सहा पैकी तीन विद्यार्थ्यांची नासा व इस्त्रो

विलासराव कोळेकर यांना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी:- दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक व रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाचे सचीव श्री विलासराव कोळेकर यांना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

भारताच्या एकतेसाठी रत्नागिरीकरांचे ‘रन फॉर युनिटी’

भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी तर्फे आयोजन केले होते रत्नागिरी :देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले

भोके-फणसवळे नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह

रत्नागिरी ः तालुक्यातील भोके ते फणसवळे वाहणाऱ्या नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात

जिल्ह्यात पुन्हा होणार स्वच्छतेचा जागर; ३० जानेवारीपर्यंत ग्रामस्वच्छता अभियान

रत्नागिरी :ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. स्वच्छतेचा मंत्र ग्रामीण कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी रत्नागिरी

error: Content is protected !!